शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एकवेळ उपाशी राहा पण मुलांना शिकवा- रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 23:35 IST

स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या.

वरवंड : स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या. त्यांची आवड आहे त्या ठिकाणी पाठवा. दुष्काळी भगातील माणसांना कष्ट करावयाची तयारी असते. यामुळे ग्रामीण भागात शिक्षण चांगले मिळत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.दौंड तालुक्यातील पडवी येथे नागरी सत्कार व विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयसीएससी बोर्डामध्ये ४९५ गुण मिळवत देशात तृतीय क्रमांक मिळवणा-या रेवती भरत शितोळे, बँकॉकमध्ये झालेल्या फर्स्ट एशिया तिरंदाजी चषक स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलेल्या साक्षी राजेंद्र शितोळे हिचा सत्कार करण्यात आला.यासोबत ॠतुजा गायकवाड, प्रज्ञा जगताप, प्रणाली बारवकर, प्रतिक्षा शितोळे, अर्चना शितोळे, प्रियंका शितोळे या विद्यार्थींनीचाही सत्कार करण्यात आला. रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्राचार्य डॉ. एल. के. शितोळे यांचाही सत्कार नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, भरत शितोळे, सरपंच राजेंद्र शितोळे, विजय सुर्यवंशी, नंदकुमार, जनंद्रे निर्मल कुमार देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी थोरात म्हणाले, या दोन्ही मुलींनी यश संपादन करीत देशाचे नाव मोठे केले आहे. प्रयत्न करा यश नकी मिळेल. आमदार कुल म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीतून माणूस घडतो हे पडवीकडे पाहील्यास कळते.>गावामध्ये सत्कार होणार हे कळल्यानंतर आनंद झाला. ग्रामीण भाग व शहरी भाग यामधील शिक्षणात मोठी तफावत आहे. आई व वडीलांनी इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:बरोबर स्पर्धा करण्यास शिकवले.- रेवती शितोेळे>उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच यश संपादन करण्यासाठी कष्टाची गरज असते. यश मिळण्यासाठी गावाची व कुटूंबाचा आशिर्वाद असणे गरजेचे आहे. - साक्षी शितोळे

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरPuneपुणे