शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एकवेळ उपाशी राहा पण मुलांना शिकवा- रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 23:35 IST

स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या.

वरवंड : स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या. त्यांची आवड आहे त्या ठिकाणी पाठवा. दुष्काळी भगातील माणसांना कष्ट करावयाची तयारी असते. यामुळे ग्रामीण भागात शिक्षण चांगले मिळत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.दौंड तालुक्यातील पडवी येथे नागरी सत्कार व विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयसीएससी बोर्डामध्ये ४९५ गुण मिळवत देशात तृतीय क्रमांक मिळवणा-या रेवती भरत शितोळे, बँकॉकमध्ये झालेल्या फर्स्ट एशिया तिरंदाजी चषक स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलेल्या साक्षी राजेंद्र शितोळे हिचा सत्कार करण्यात आला.यासोबत ॠतुजा गायकवाड, प्रज्ञा जगताप, प्रणाली बारवकर, प्रतिक्षा शितोळे, अर्चना शितोळे, प्रियंका शितोळे या विद्यार्थींनीचाही सत्कार करण्यात आला. रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्राचार्य डॉ. एल. के. शितोळे यांचाही सत्कार नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, भरत शितोळे, सरपंच राजेंद्र शितोळे, विजय सुर्यवंशी, नंदकुमार, जनंद्रे निर्मल कुमार देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी थोरात म्हणाले, या दोन्ही मुलींनी यश संपादन करीत देशाचे नाव मोठे केले आहे. प्रयत्न करा यश नकी मिळेल. आमदार कुल म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीतून माणूस घडतो हे पडवीकडे पाहील्यास कळते.>गावामध्ये सत्कार होणार हे कळल्यानंतर आनंद झाला. ग्रामीण भाग व शहरी भाग यामधील शिक्षणात मोठी तफावत आहे. आई व वडीलांनी इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:बरोबर स्पर्धा करण्यास शिकवले.- रेवती शितोेळे>उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच यश संपादन करण्यासाठी कष्टाची गरज असते. यश मिळण्यासाठी गावाची व कुटूंबाचा आशिर्वाद असणे गरजेचे आहे. - साक्षी शितोळे

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरPuneपुणे