शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

एकवेळ उपाशी राहा पण मुलांना शिकवा- रामराजे नाईक निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 23:35 IST

स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या.

वरवंड : स्पर्धेच्या यशाची कला मुलांच्या हाती दिली तर यश संपादन होते. एक वेळ उपाशी रहा पण मुलांना शिक्षण द्या. त्यांची आवड आहे त्या ठिकाणी पाठवा. दुष्काळी भगातील माणसांना कष्ट करावयाची तयारी असते. यामुळे ग्रामीण भागात शिक्षण चांगले मिळत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.दौंड तालुक्यातील पडवी येथे नागरी सत्कार व विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आयसीएससी बोर्डामध्ये ४९५ गुण मिळवत देशात तृतीय क्रमांक मिळवणा-या रेवती भरत शितोळे, बँकॉकमध्ये झालेल्या फर्स्ट एशिया तिरंदाजी चषक स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलेल्या साक्षी राजेंद्र शितोळे हिचा सत्कार करण्यात आला.यासोबत ॠतुजा गायकवाड, प्रज्ञा जगताप, प्रणाली बारवकर, प्रतिक्षा शितोळे, अर्चना शितोळे, प्रियंका शितोळे या विद्यार्थींनीचाही सत्कार करण्यात आला. रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्राचार्य डॉ. एल. के. शितोळे यांचाही सत्कार नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, भरत शितोळे, सरपंच राजेंद्र शितोळे, विजय सुर्यवंशी, नंदकुमार, जनंद्रे निर्मल कुमार देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी थोरात म्हणाले, या दोन्ही मुलींनी यश संपादन करीत देशाचे नाव मोठे केले आहे. प्रयत्न करा यश नकी मिळेल. आमदार कुल म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीतून माणूस घडतो हे पडवीकडे पाहील्यास कळते.>गावामध्ये सत्कार होणार हे कळल्यानंतर आनंद झाला. ग्रामीण भाग व शहरी भाग यामधील शिक्षणात मोठी तफावत आहे. आई व वडीलांनी इतरांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:बरोबर स्पर्धा करण्यास शिकवले.- रेवती शितोेळे>उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच यश संपादन करण्यासाठी कष्टाची गरज असते. यश मिळण्यासाठी गावाची व कुटूंबाचा आशिर्वाद असणे गरजेचे आहे. - साक्षी शितोळे

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरPuneपुणे