शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

राज्य माहिती आयोगाकडे ४१ हजार प्रकरणे, अर्जदारांना माहितीसाठी करावी लागतेय प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 05:06 IST

पुणे : राज्य माहिती आयोगाच्या आठ खंडपीठांमध्ये अपिल करण्यात आलेली तब्बल ३८ हजार ५७९ प्रकरणे प्रलंबित असून २ हजार ५९९ तक्रार अर्ज प्रलंबित आहेत.

- लक्ष्मण मोरे पुणे : राज्य माहिती आयोगाच्या आठ खंडपीठांमध्ये अपिल करण्यात आलेली तब्बल ३८ हजार ५७९ प्रकरणे प्रलंबित असून २ हजार ५९९ तक्रार अर्ज प्रलंबित आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती न मिळालेल्या अर्जदारांना वरिष्ठ पातळीवरही प्रतीक्षाच करावी लागत आहे.सर्वसामान्यांना कोणत्याही शासकीय विभागातील माहिती मागण्याचा अधिकार २००५ साली मिळाला आहे. अर्जदाराने मागविलेलेली माहिती संबंधित विभागाकडून वेळेत मिळाली नाही अथवा माहिती देण्यास टाळाटाळ झाल्यास वरिष्ठ पातळीवर अपील करण्याची मुभा आहे. माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येणाºया कार्यालयांमध्ये माहिती आणि प्रथम अपिलीय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. अर्जदाराचे त्यांच्याकडून समाधान न झाल्यास राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील सादर केले जाते. त्यामध्ये संबंधित अधिकारी आणि अर्जदारांची सुनावणी राज्य माहिती आयुक्तांपुढे केली जाते. सरकारी अधिकारी कायद्यातील पळवाटांचा आधार घेत अर्जदारांना या ना त्या कारणाने माहिती देण्यास टाळाटाळ करतात. यामुळे अपिलांचे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. नाशिक खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील तब्बल १० हजार १३२ अर्ज प्रलंबित आहेत. त्याखालोखाल पुणे खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांमधील जवळपास ७ हजार ७७४ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यानंतर अनुक्रमे अमरावती, औरंगाबाद, कोकण, मुंबई (मुख्यालय), नागपूर आणि सर्वांत कमी अर्ज प्रलंबित असलेल्या मुंबईचा समावेश आहे.कमी मनुष्यबळ तसेच सुनावणीसाठी लागणारा वेळ यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. गेल्या १० महिन्यांत राज्य माहिती आयोगाने राज्यातील ३ हजार ६३१ प्रकरणे निकाली काढली. दाखल होणाºया अपिलांच्या तुलनेत या अर्जांची निर्गती करण्याचे प्रमाण मात्र कमी असल्याचे दिसून येते.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय