शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सांगली-आळंदी बस सुरू करा; दिघीतील नागरिकांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:05 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र विभागाकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून आळंदी ते सांगली बससेवा सुरू करण्याची मागणीसामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदनाद्वारे केली व्यक्त

दिघी : परिसरात स्थायिक झालेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक दोन वर्षांपासून आळंदी ते सांगली बससेवा सुरू करण्याची मागणी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभाग, कोल्हापूर विभाग व पुणे येथील प्रादेशिक कार्यालयात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र या विभागाकडून कोणतेही ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. दिघीकर विकास प्रतिष्ठान व अजिंक्यतारा मित्र मंडळाचे रवी चव्हाण, उत्तम घुगे, मोहन कांबळे, राजेंद्र राऊत, संतोष जाधव, प्रशांत कुऱ्हाडे, गुलाबहुसेन शिलेदार, विलास भोसले, सतीश खरात, सुरेश राऊत, पांडुरंग म्हेत्रे यांनी भोसरीतील एका कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. एसटीच्या सांगली, कोल्हापूर विभागाकडे निवेदन देऊन २०१६ पासून याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.; मात्र बस सुरू झाली नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :dighiदिघीDiwakar Raoteदिवाकर रावतेAlandiआळंदी