शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दशक्रिया विधीसाठी निघालेल्या आई - मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:36 IST

दोन दुचाकींच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे

यवत - दोन दुचाकींच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड (ता.दौंड) गावाच्या हद्दीत आज (दि.१७) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार , वरवंड गावानजीक कवटीचा मला परिसरात पुणे -सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन येथील सोमनाथ लक्ष्मण सुतार (वय - २९) हा त्याची आई सुलाबाई लक्ष्मण सुतार (वय - ४८) यांच्यासह नरसिंहपूर येथे दशक्रिया विधीसाठी आपली दुचाकी (क्र.एम.एच.१२ , पी.वाय.५४७५) वरुन जात होता.यावेळी वरवंड येथील लव्हाजी दत्तात्रय दिवेकर (वय - ५७) हे दुचाकी (क्र. एम.एच.४२, ए. टी.१३६३) वरून महामार्ग ओलांडत असताना दोन दुचाकींचा समोरासमोर धडक झाली.यावेळी सुतार यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रकने सोमनाथ सुतार व त्यांची आई सुलाबाई सुतार यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दुसऱ्या दुचाकीवरील जखमी लव्हाजी दिवेकर यांच्यावर वरवंड येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.

कवटीचा मळा परिसरात अपघात घडल्याची बातमी समजल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी आले होते. पोलिसांनी अपघातस्थळी येऊन मृतदेह यवत मधील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.