शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

जवानांना अभिमान वाटायला हवा - नांबियार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:13 IST

देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले.

दौंड : देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना नागरिकांचा अभिमान वाटावा असे नागरिकांचे वर्तन असायला हवे असे मत कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार यांनी व्यक्त केले.दौंड रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लष्करी जीवन’ या विषयावर ते बोलत होते. देशाचे जवान सीमेवर शत्रू राष्ट्राशी लढत असताना ते देशातील समाज बांधवांचे रक्षण करीत असतात. तर आपत्तकालीन वेळेत नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. तेव्हा सैन्य दलातील अधिकारी आणि जवान यांचा आदर झाला पाहिजे. लष्करात सहभागी झाल्यानंतर प्रत्येक जवानाने आपले आयुष्य राष्ट्रासाठी अर्पित केलेले असते. तेव्हा शिस्त हा लष्कराचा प्रमुख भाग असून जे काही कार्य करायचे आहे ते शिस्तीनेच झाले पाहिजे अशी लष्कराची संहिता आहे.रोटरीचे अध्यक्ष मनोहर बोडखे, सचिव प्रमोद खांगल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. फिलेमोन पवार यांनी नांबियार यांचा परिचय करुन दिला....ते गोळीबारात जखमी झाले होते- कर्नल (नि.) रघुनाथन नांबियार हे सियाचीन येथे १९८५ मध्ये शत्रू राष्ट्राने केलेल्या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र, परिस्थितीपुढे न डगमगता त्यांनी शत्रू राष्ट्राचा सामना केला होता. विविध पदकांचे मानकरी आणि आंतरराष्ट्रीय युद्ध अभ्यास पथकांचे नेतृत्व त्यांनी केले होते.- बºयाचदा सैन्यात भरती होण्याकरिता जवानांची ओढ असते. मात्र समाज त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी अडथळे निर्माण करतो. सैन्यात मरायला जायचे का, अशीही खिळ घातली जाते. मात्र सैन्यात देशाची सेवा करणे याच्या सारखे दुसरे भाग्य नाही असे शेवटी सेवानिवृत्त कर्नल रघुनाथन नांबियार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSoldierसैनिक