शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

समाजाकडे स्वतंत्रतेची प्रेरणा नाही : गजानन खातू

By admin | Updated: May 9, 2017 03:57 IST

गांधी, फुले, आंबेडकर यांच्या नावांचा वापर करण्याखेरीज समाजाला स्वतंत्र काही करण्याची प्रेरणा होत नाही. पूर्वीचे विचार हा ठेवा आहेच;

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गांधी, फुले, आंबेडकर यांच्या नावांचा वापर करण्याखेरीज समाजाला स्वतंत्र काही करण्याची प्रेरणा होत नाही. पूर्वीचे विचार हा ठेवा आहेच; समाज बदललेला नाही. प्रस्थापित व्यवस्थेला तोंड द्यायला नवे विचार आणि नवीन धारणा निर्माण करता आल्या नाहीत. गतिमान आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही घटक बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू यांनी व्यक्त केली.आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त सईद मिर्झालिखित आणि मिलिंद चंपानेरकर अनुवादित ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारप्राप्त कादंबरीतील काही भागांचे अभिवाचन गजानन परांजपे, वंदना बोकील-कुलकर्णी आणि अमित वझे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रुती तांबे, पुरोगामी कार्यकर्ते संजय मं. गो. आणि कवी गणेश विसपुते उपस्थित होते.सईद मिर्झा यांची ही कलाकृती म्हणजे अस्सल धर्मनिरपेक्ष साहित्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे पुस्तक मराठीमध्ये येणे गरजेचे होते. धर्मनिरपेक्षतेचा अभाव असल्याने आपण खूप काही सहन करत आहोत आणि आणखी काही सहन करण्याची चिन्हे दिसत असल्याचे मिलिंद चंपानेरकर यांनी सांगितले. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कराळे यांनी आभार मानले.