शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

श्रीराम एका समाजाचे, एका भाषेचे किंवा एका संप्रदायाचे नाहीत- स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 16:56 IST

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते....

आळंदी (पुणे) : आपला देश एक असला पाहिजे. तो श्रेष्ठ असला पाहिजे आणि तो समर्थ असला पाहिजे. तो समर्थ असल्याकारिता आपली मनं मिळालेली पाहिजे. भारत मातेचे प्रेम संवर्धन झालं पाहिजे. मदरसांच्या प्रमुखांनी श्रीरामतीर्थाचे धडे आम्हाला मदराशामधनं सुरू केले पाहिजेत असे सांगितले. कारण श्रीराम एका समाजाचे नाहीत, एका भाषेचेही नाही किंवा एका संप्रदायाचे नाहीत असे स्पष्ट मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांनी व्यक्त केले.

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी  वार्तालाप करताना ते बोलत होते. याप्रसंगी संयोजक डॉ. संजय मालपाणी, गिरीधरजी काळे, डॉ. आशु गोयल, शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज पुढे म्हणाले, लोकांना वाटतं रामाची प्रतिष्ठा झाली म्हणजे मंदिराचे काम आटोपलं. मात्र असं होत नाही. श्रीराम मंदिराचे काम पूर्ण होण्याकरता किमान अडीच ते तीन वर्षे लागणार आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम परिवाराची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर बाउंड्री वॉलमध्ये सहा मंदिरांची स्थापना करायची आहे. इतिहासाबद्दल बाचाबाची न करत बसता आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ चांगला व्हावा ही महत्त्वाची बाब आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर