शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

श्रीराम एका समाजाचे, एका भाषेचे किंवा एका संप्रदायाचे नाहीत- स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 16:56 IST

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते....

आळंदी (पुणे) : आपला देश एक असला पाहिजे. तो श्रेष्ठ असला पाहिजे आणि तो समर्थ असला पाहिजे. तो समर्थ असल्याकारिता आपली मनं मिळालेली पाहिजे. भारत मातेचे प्रेम संवर्धन झालं पाहिजे. मदरसांच्या प्रमुखांनी श्रीरामतीर्थाचे धडे आम्हाला मदराशामधनं सुरू केले पाहिजेत असे सांगितले. कारण श्रीराम एका समाजाचे नाहीत, एका भाषेचेही नाही किंवा एका संप्रदायाचे नाहीत असे स्पष्ट मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांनी व्यक्त केले.

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी  वार्तालाप करताना ते बोलत होते. याप्रसंगी संयोजक डॉ. संजय मालपाणी, गिरीधरजी काळे, डॉ. आशु गोयल, शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज पुढे म्हणाले, लोकांना वाटतं रामाची प्रतिष्ठा झाली म्हणजे मंदिराचे काम आटोपलं. मात्र असं होत नाही. श्रीराम मंदिराचे काम पूर्ण होण्याकरता किमान अडीच ते तीन वर्षे लागणार आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम परिवाराची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर बाउंड्री वॉलमध्ये सहा मंदिरांची स्थापना करायची आहे. इतिहासाबद्दल बाचाबाची न करत बसता आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ चांगला व्हावा ही महत्त्वाची बाब आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर