शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

श्रीराम एका समाजाचे, एका भाषेचे किंवा एका संप्रदायाचे नाहीत- स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 16:56 IST

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते....

आळंदी (पुणे) : आपला देश एक असला पाहिजे. तो श्रेष्ठ असला पाहिजे आणि तो समर्थ असला पाहिजे. तो समर्थ असल्याकारिता आपली मनं मिळालेली पाहिजे. भारत मातेचे प्रेम संवर्धन झालं पाहिजे. मदरसांच्या प्रमुखांनी श्रीरामतीर्थाचे धडे आम्हाला मदराशामधनं सुरू केले पाहिजेत असे सांगितले. कारण श्रीराम एका समाजाचे नाहीत, एका भाषेचेही नाही किंवा एका संप्रदायाचे नाहीत असे स्पष्ट मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांनी व्यक्त केले.

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी  वार्तालाप करताना ते बोलत होते. याप्रसंगी संयोजक डॉ. संजय मालपाणी, गिरीधरजी काळे, डॉ. आशु गोयल, शेखर मुंदडा आदी उपस्थित होते.

स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज पुढे म्हणाले, लोकांना वाटतं रामाची प्रतिष्ठा झाली म्हणजे मंदिराचे काम आटोपलं. मात्र असं होत नाही. श्रीराम मंदिराचे काम पूर्ण होण्याकरता किमान अडीच ते तीन वर्षे लागणार आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम परिवाराची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर बाउंड्री वॉलमध्ये सहा मंदिरांची स्थापना करायची आहे. इतिहासाबद्दल बाचाबाची न करत बसता आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ चांगला व्हावा ही महत्त्वाची बाब आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर