शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे : मायकेल सिवाजार्वी; भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:59 IST

संशोधनातून उद्योजकता व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे, असे मत स्वीडन येथील प्राध्यापक मायकेल सिवाजार्वी यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देविविध देशांतील सुमारे शंभर प्रतिनिधींनी परिषदेत घेतला सहभागपूना कॉलेज आॅफ फार्मसीच्या वतीने ‘पॉलीटेक २०१७’ आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : संशोधनातून उद्योजकता व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे, असे मत स्वीडन येथील प्राध्यापक मायकेल सिवाजार्वी यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या पूना कॉलेज आॅफ फार्मसीच्या वतीने आयोजित ‘पॉलीटेक २०१७’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्रा. जीन मायकेल, प्रा. आशुतोष तिवारी, डॉ. शिवराम, प्राचार्य डॉ. के. आर. महाडिक, परिषदेचे सचिव डॉ. आर. पी. सिंग, उपप्राचार्य डॉ. आत्माराम पवार व डॉ. वर्षा पोखरकर आदी उपस्थित होते. परिषदेमध्ये व्याख्याने व पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन केले होते. अमेरिका, स्वीडन, फ्रान्स, आयर्लंड, दक्षिण कोरिया यांसह विविध देशांतील सुमारे शंभर प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला. पॉलिमर्स अ‍ॅन्ड फार्मास्युटिकल सायन्स व इतर अनेक क्षेत्रांत नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर वाढत असून, त्यात संशोधनाच्या अमर्याद संधी असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

टॅग्स :bharti universityभारती विद्यापीठPuneपुणे