शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शॉर्ट सर्किटमुळे ७ एकर ऊस भस्मसात, कळंब येथील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:28 IST

कळंब (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किट होऊन तीन शेतकºयांचा शेतातील सुमारे साडेसात एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या शेतक-यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंचर : कळंब (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किट होऊन तीन शेतकºयांचा शेतातील सुमारे साडेसात एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या शेतक-यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.कळंब येथील धरणमळा व कहडणेस्थळ वस्तीवरील शेतकरी शशिकांत कानडे यांचा ३ एकर, महादू कहडणे यांचा ३.५ एकर व निर्मला कहडणे यांचा १ एकर, असा एकूण ७.५ एकर ऊस विद्युतवाहक तारांचा एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाल्याने जळून गेला आहे.तसेच शेतात असणारी ड्रिपपाइप लाइन व पाण्याची पाइपलाइनही जळून खाक झाली आहे. एकूण २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती पंचायत समिती सभापती उषा कानडे यांनी दिली.आग लागल्यानंतर शशिकांत कानडे, सुरेश कहडणे, विजय कहडणे, संदीप कहडणे तसेच महावितरणचे कर्मचारी अप्पासाहेब कांबळे त्यांच्या सहकाºयांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रमेश कानडे यांच्यासहा भीमाशंकर साखर कारखाना वविघ्नहर साखर कारखान्यााचेकृषी अधिकारी संदीप थोरात यांनी भेट दिली.संबंधित शेतकरी महावितरणाविरुद्ध ग्राहक मंचाकडे दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महावितरणने शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे