शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

शिवसेना-भाजपाची एकमेकांवर चिखलफेक : अजित पवार

By admin | Updated: February 17, 2017 05:16 IST

सत्तेत वाटेकरी असताना आज शिवसेना व भाजप परस्परांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत, लोकांची मने काय जिंकणार?

पाषाण : सत्तेत वाटेकरी असताना आज शिवसेना व भाजप परस्परांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत, लोकांची मने काय जिंकणार? खालच्या पातळीवर एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत, हे आपण पाहत आहोत. एक खंडणीखोर म्हणतो तर दुसरा त्याला चोर म्हणतो. यांना सरकार चालवणे जमत नाही. विकासाशी यांना काही घेणे-देणे नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभाग क्र. ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे, प्रमोद निम्हण, विद्या बालवडकर, नीलिमा सुतार यांच्या प्रचारार्थ सोमेश्वरवाडी येथे आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, की नोटाबंदीने सगळा देश हैराण झाला, शेतकरी बरबाद झाला, सामान्य माणूस पिचून गेला. मोदी काय बोलले होते आणि काय होत आहे? नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुषमा निम्हण, रंजना मुरकुटे यांनी सर्व जाती-धर्मांतील आणि तळागाळातील व्यक्ती केंद्रबिंदू मानून विकासकामे केली. नागरिकांचे हित, गरजा ओळखून त्याला प्राधान्यक्रम दिला. त्यामुळे जनता त्यांनाच पसंती देईल. (प्रतिनिधी)