शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मनसेसाेबतच्या जागावाटपाबाबत शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 13:11 IST

मनसेसाेबत जागावाटपा बद्दल अद्याप चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : मनसे नेते राज ठाकरेंनी माझी मुंबईत भेट घेतली. तसेच ते दिल्लीत साेनिया गांधी यांच्या भेटीला देखील गेले हाेते. ईव्हीएमबाबत त्यांना अनेक आक्षेप आहे.विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे अद्याप जागांच्या वाटपासंदर्भात त्यांच्याशी कुठलिही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुण्यात आज सकाळी पत्रकार परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मनसेला विधानसभेला साेबत घेणार का ? या प्रश्नाबाबत बाेलताना पवार म्हणाले, मनसे नेते राज ठाकरे मुंबईत भेटले हाेते. त्यांना ईव्हीएमविषयी अनेक आक्षेप आहेत. त्याबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा त्यांचा विचार आहे. ताे आम्हाला फारसा पटलेला नाही. ईव्हीएमबाबत सर्वच विराेधी पक्षांची नाराजी आहे. एव्हीएमविराेधात येत्या 9 ऑगस्टला क्रांतीदिनी विविध कार्यक्रम हाती घेण्याचा विचार विराेधी पक्ष करत आहेत. मनसेसाेबत अद्याप जागांबाबत कुठलिही चर्चा करण्यात आलेली नाही. 

लाेकसभेला राज्यात काॅंग्रेसची केवळ एक जागा निवडून आली तर राष्ट्रवादीला चार जागा जिंकता आल्या. त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात बार्गेनिंग पाॅवर वाढली आहे अशा चर्चा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून करण्यात येत हाेत्या. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले. असे काेणी म्हणाल्याचे माझ्या वाचनात आले नाही. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात झालेल्या पहिल्या बैठकीत प्रत्येकी शंभर जागा लढण्यासंदर्भात बाेलणी झाली हाेती. लाेकसभेत राष्ट्रवादीच्या अधिक जागा आल्या म्हणून बार्गेनिंग पाॅवर वाढली असे काेणी म्हणत असेल तर त्याच्याशी मी सहमत नाही. 

आघाडी करताना सर्व जागा लढविणार असे म्हणून चालत नाहीवंचितला येत्या विधानसभेच्या निवडणुकीला साेबत घेणार का ? याबाबत बाेलताना पवार म्हणाले. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा लढविणार अशी घाेषणा सांगलीमध्ये वंचितच्या नेत्यांकडून करण्यात आल्याचे माझ्या वाचनात आले. परंतु जेव्हा आपण आघाडीचा विचार करताे त्यावेळी सर्व जागा लढवणार असे म्हणने याेग्य नाही. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूक