शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सात हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:04 IST

इयत्ता बारावीमध्ये ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २१ हजार ६२८ आहेत. ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी ४३ हजार ५०६ आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालामध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात ७ हजार ३४४ एवढी आहे.इयत्ता बारावीमध्ये ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २१ हजार ६२८ आहेत. ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी ४३ हजार ५०६ आहेत. तर ७१ हजार ४६६ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळाले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत गुण मिळवणाऱ्यांची संख्या ४४.४८ टक्के एवढी आहे.585000 विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्के गुण इयत्ता बारावीच्या निकालात वाढ झाली असली तरी ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत गुण मिळवणाºया विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा देणाºया एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत ४४.४८ टक्के एवढी आहे. म्हणजेच तब्बल पाच लाख ८५ हजार विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले. २ लाख ४० हजार ९४० विद्यार्थ्यांना ६० ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले.१०० टक्के निकालाची कनिष्ठ महाविद्यालये...व्यावसायिक ८७वाणिज्य ८६७कला ५८९विज्ञान २,३१८शून्य टक्के निकालाची कनिष्ठ महाविद्यालयेविज्ञान २०कला ३१वाणिज्य १९व्यावसायिक १प्रमुख विषयांचा निकाल (टक्के)इंग्रजी ८९.९६मराठी ९७.७३संस्कृत ९९.४६इतिहास ९३.९८भूगोल ९५.५७राज्यशास्त्र ९४.४०अर्थशास्त्र ९३.०६गणित ९७.२०भौतिकशास्त्र ९७.६०रसायन शास्त्र ९८.२३जीवशास्त्र ९८.६६

टॅग्स :examपरीक्षा