शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

सात हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:04 IST

इयत्ता बारावीमध्ये ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २१ हजार ६२८ आहेत. ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी ४३ हजार ५०६ आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालामध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात ७ हजार ३४४ एवढी आहे.इयत्ता बारावीमध्ये ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी २१ हजार ६२८ आहेत. ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणारे विद्यार्थी ४३ हजार ५०६ आहेत. तर ७१ हजार ४६६ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळाले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत गुण मिळवणाऱ्यांची संख्या ४४.४८ टक्के एवढी आहे.585000 विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्के गुण इयत्ता बारावीच्या निकालात वाढ झाली असली तरी ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत गुण मिळवणाºया विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा देणाºया एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत ४४.४८ टक्के एवढी आहे. म्हणजेच तब्बल पाच लाख ८५ हजार विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले. २ लाख ४० हजार ९४० विद्यार्थ्यांना ६० ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले.१०० टक्के निकालाची कनिष्ठ महाविद्यालये...व्यावसायिक ८७वाणिज्य ८६७कला ५८९विज्ञान २,३१८शून्य टक्के निकालाची कनिष्ठ महाविद्यालयेविज्ञान २०कला ३१वाणिज्य १९व्यावसायिक १प्रमुख विषयांचा निकाल (टक्के)इंग्रजी ८९.९६मराठी ९७.७३संस्कृत ९९.४६इतिहास ९३.९८भूगोल ९५.५७राज्यशास्त्र ९४.४०अर्थशास्त्र ९३.०६गणित ९७.२०भौतिकशास्त्र ९७.६०रसायन शास्त्र ९८.२३जीवशास्त्र ९८.६६

टॅग्स :examपरीक्षा