शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंदीने भाजीपाल्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:54 IST

भाजीपाला : बंदमुळे येथील मार्केटमध्ये इतर जिल्हे तसेच परराज्यातून येणारा फळे, भाजीपाला आलाच नाही.

पणन कायद्यात केलेल्या जाचक सुधारणा आणि बाजार समितीच्या मर्यादित कार्यक्षेत्राविरोधात मंगळवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद होते. अडते, व्यापाऱ्यांसह माथाडी कामगारही एकदिवसीय संपात उतरले. परिणामी येथील मार्केटमध्ये इतर जिल्हे तसेच परराज्यातून येणारा फळे, भाजीपाला आलाच नाही. यामुळे उपनगरांमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला तुरळक भाजीपाला सगळीकडे चढ्या भावाने विकला जात होता.

गेल्या आठवड्यात बाजार समितीत कांद्यासह इतर भाजीपाल्याची आवक जास्त झाली होती. त्यावेळी बटाटा, भेंडी, काकडी, कारली, वांगी आदी भाज्यांच्या दरात घट झाली. बटाट्याचे भाव ५०० ते २ हजार रुपये झाले आहे, तर भेंडीचे भाव क्विंटलमागे ५०० ते १ हजार रुपयांनी घसरून १ ते ३ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मटारचे भाव हजार रुपयांनी घटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी