शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४० टक्के उत्तीर्णची अट या वर्षापासून होणार लागू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:19 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी स्तरावरील विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्णतेसाठी केलेली ४० टक्के गुणांची अट चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात होती अट बदलण्याची मागणी२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नव्या निर्णयावरून होईल जाहीर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी स्तरावरील विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्णतेसाठी केलेली ४० टक्के गुणांची अट चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे. त्यामुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी यापूर्वी प्रत्येक विषयात किमान ३५ गुण व सरासरी ५० टक्के गुणांची अट होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुर्तीण होत होते. ही अट बदलण्याची विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत उत्तीर्णतेची अट बदलण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये विधी परीक्षेसाठी उत्तीर्णतेची अट सरसकट ४० गुणांची निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निकालातील गुतांगुत कमी होणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार, याबाबत अस्पष्टता होती. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नव्या निर्णयावरून जाहीर होईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, पहिल्या सत्राचा निकालही नव्या निर्णयानुसार जाहीर होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे