शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

संस्कारपुष्प १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:14 AM

जैन धर्माचे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महामानव होते. त्यांनी २६०० वर्षांपूर्वी ही सार्वत्रिक कल्पना दिली ...

जैन धर्माचे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महामानव होते. त्यांनी २६०० वर्षांपूर्वी ही सार्वत्रिक कल्पना दिली होती की, या जगातील प्रत्येक आत्मा समान आहे आणि जो त्याची आंतरिक शक्ती जाणून घेऊन जागृत होतो तो परमात्मा बनू शकतो. ते कर्मविज्ञानाचे प्रवर्तक होते. त्यांनी सांगितले की, तुमचे खरे जग तुमच्यामध्ये आहे, जर तुम्हाला जग बदलायचे असेल तर स्वतःला बदला. हे जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. एका झाडाची ब्लूप्रिंट त्याच्या बीजामध्ये असते. त्याचप्रकारे आपण अनुभवत असलेल्या बाह्य घटनांची ब्लूप्रिंट आपल्या आतमध्ये असते. त्यालाच कर्म म्हणतात. कर्माचा स्वभाव आत्म्याच्या सामर्थ्यावर परिणाम करणे आहे. त्या कर्माला निष्फळ होण्यास धर्म मदत करू शकतो. त्यांनी धर्माची वैज्ञानिक व्याख्या ‘वत्थुसहावो धम्मो’ अशी प्रस्तुत केली. कोणत्याही पदार्थाचे आपल्या मूळ स्वभावामध्ये असणे हा त्याचा धर्म आहे. धर्माला व्यवहाराचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी संघटना स्थापन केली त्यालाच जैन धार्मिक भाषेत ‘संघ’ म्हटले जाते. आपल्या जिवंत आचरणाच्या माध्यमातून दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी दुःख सहन करण्याचा आदर्श त्यांनी प्रस्तुत केला. यासाठी जग त्यांचे सदैव ऋणी राहील.

- गणिवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज