शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

संमेलन अध्यक्षपदाची जागा माझी नाही : डॉ. गणेश देवी; राजन खान यांनी घेतली मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:06 IST

अक्षरमानव आणि अक्षरधाराच्या वतीने आयोजित ‘डॉ़ देवींच्या मनात काय आहे’ या कार्यक्रमात साहित्यिक राजन खान यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेतली.

ठळक मुद्दे'हिंसा हा प्रगतीचा पाया होऊ शकत नाही''आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन ही चांगली जागा'

पुणे :आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन ही चांगली जागा आहे. पण ती आपली जागा नाही... अशा शब्दांत ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याला नम्रपणे नकार दर्शविला. मात्र, यंदाच्या वर्षी पुण्यात जागतिक साहित्य संमेलन घेणार असून, विविध देशांमधून १५0 साहित्यिकांना आमंत्रित करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.     अक्षरमानव आणि अक्षरधाराच्या वतीने आयोजित ‘डॉ़ देवींच्या मनात काय आहे’ या कार्यक्रमात साहित्यिक राजन खान यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेतली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून खान यांनी त्यांना छेडले असता त्यांनी प्रांजळपणे ती आपली जागा नसल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली, परंतु स्वत: जागतिक साहित्य संमेलन भरविणार असल्याचे जाहीर केले. तेजगडमध्ये आदिवासींसाठी कार्य करण्याच्या उद्देशाविषयी भाष्य करताना ते म्हणाले, १९२0 पर्यंत राजकीय नेत्यांना आदिवासी कोण हे माहीत नव्हतं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सरकार म्हणाले, आदिवासींना त्यांचे त्यांचे जगू द्या, तर एनडीए सरकार म्हटले त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवं. अरे, पण आदिवासींना तरी कुणीतरी विचारायला नको का की त्यांना कुठं जायचंय? हे कुणीच केले नसल्याने आम्हीच त्यांना विचारायचं ठरवलं. आज आदिवासी भागांमध्ये हातात बंदुका घेऊन नक्षलवादी आपली प्रगती करू इच्छित आहेत; 

पण हिंसा हा प्रगतीचा पाया होऊ शकत नाही.  अहिंसक मार्गानेच हा लढा लढावा लागणार आहे.

टॅग्स :Rajan Khanराजन खानPuneपुणेBaroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन