शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 02:06 IST

शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक सुखी-समाधानी आहेत, असे मत ज्येष्ठ प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.

तळेघर : ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली आहे. शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक सुखी-समाधानी आहेत, असे मत ज्येष्ठ प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे अनाथांचे नाथ परमपूज्य बाळयोगी मच्छिंद्रनाथमहाराज व परमपूज्य बाळयोगी निर्मळनाथमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.देशमुख म्हणाले, की ग्रामीण भागात आजही संस्कारमय संस्कृती टिकून आहे. ग्रामीण भागामध्ये वाटेने जाणाऱ्या-येणाºयांना घासभर अन्न व तांब्याभर पाणी दिले जाते. प्रेमाने बोलले जाते. ग्रामीण भागामध्ये आजही माणुसकी टिकून आहे. याच्या उलट शहरी भागामध्ये कुत्र्यांना ताटाजवळ घेऊन जेवण केले जाते; परंतु दारामध्ये आलेल्या माणसाला तांब्याभर पाणीसुद्धा दिले जात नाही. यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोक सुखी व समाधानी आहेत.या सप्ताहातमध्ये हभप भीमाजीमहाराज आंबेकर, हभप कांताराममहाराज इष्टे यांची हरिप्रवचने व हभप बाळकृष्णमहाराज दळवी (श्रीगोंदा), हभप भास्करमहाराज जगदाळे, हभप भरत अनंतमहाराज, हभप गोकुळमहाराज पिंगळे, परमपूज्य बाळयोगी निर्मळनाथमहाराज यांची हरिकीर्तने झाली.

टॅग्स :Puneपुणे