शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भिगवणला शेतक-याला चिरडले भरधाव ट्रकने, मदनवाडी चौकात दुपारच्या सुमारास घडली घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:19 IST

भिगवण : आठवडेबाजारासाठी आलेल्या शेतक-याला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना मदनवाडी चौकात दुपारच्या सुमारास घडली.

भिगवण : आठवडेबाजारासाठी आलेल्या शेतक-याला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चिरडल्याची घटना मदनवाडी चौकात दुपारच्या सुमारास घडली. येथील अनधिकृत टप-यामुळे अनेक वेळा अपघात घडत असताना महामार्ग प्रशासन आणि पोलीस कारवाईबाबत उदासीन आहेत. त्यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिक बोलत आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोंढारचिंचोली (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील सुरेश विश्वनाथ गलांडे (वय ५०) आठवडेबाजार करण्यासाठी भिगवणला आले होते. ते काही शेतीच्या कारणासाठी लागणाºया वस्तू खरेदीसाठी मदनवाडी चौकात गेले होते. या वेळी बारामती बाजूने भिगवण बाजूकडे येणाºया भरधाव ट्रकचालकाने (एमएच १२/ डीटी ४६३३) मदनवाडी चौकात अचानक वळण घेतल्याने गलांडे पाठीमागील चाकाखाली आले. अपघातात गलांडे यांच्या पोटावरून चाक गेल्याने जागेवरच गलांडे यांचा मृत्यू झाला. या वेळी या ठिकाणी असणाºया नागरिकांनी चालकाला पकडून भिगवण पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस ठाण्यात चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याचे समजले. मदनवाडी चौकात अनधिकृत टपºयांमुळेच अनेक वेळा अपघात घडत असून हा अपघातही येथील गर्दीमुळे घडल्याचे नागरिक बोलत होते. अतिक्रमणामुळे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Accidentअपघात