शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सुुरक्षा कठडेच नसल्याने रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:42 IST

रेठवडी येथील समस्या : अनेक वर्षांपासूनची मागणी

दावडी : रेटवडी (ता. खेड) येथील ओढ्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षाकठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. हा रस्ता धोकादायक बनला असून संरक्षक लोखंडी कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

खेड-कनेरसर ह्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन रस्ता प्रशस्त बनला आहे. याच रस्त्यावरून रेटवडी गावात जाण्यास फाटा आहे. गावात जाणारा रस्ता ओढ्यालगत आहे. या ओढ्याला पावसाळ्यात, तसेच उन्हाळ्यात चासकमान धरणाच्या डाव्या कालवा गळतीचे पाणी वाहत असते. अनेक वेळा या ओढ्याला पूर आल्यामुळे रस्त्याचा भराव वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हा रस्ता वळणावळणाचा आहे. बाहेरगावच्या वाहनचालकांना, दुचाकी चालविणाºयांना अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालक या ओढ्यात पडून गंभीररीत्या जखमी झाले आहेत. रस्त्यावरून रेटवडी, खरपुडी येथील ग्रामस्थांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच शालेय विद्यार्थी, कामगार येथूनच ये-जा करीत असतात. ओढ्याच्या बाजूने रस्त्याला सुरक्षा कठडे बसविण्याची गरज आहे. त्यामुळे कठडे बसविण्यात यावेत, अशी मागणी उपसरपंच नामदेव डुबे, माजी सरपंच दिलीप पवळे, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश वाबळे व ग्रामस्थांनी केली आहे.

अनेकवेळा ओढ्याला पूर आल्यामुळे रस्त्याचा भराव वाहून गेल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. रस्ता वळणावळणाचा असल्यामुळे बाहेरगावच्या वाहनचालकांचा अनेकवेळा झाला अपघात. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरुन परिसरातील ग्रामस्थांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ विद्यार्थी, कामगार यांच्या जीवाला धोका

टॅग्स :Puneपुणे