शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यंत्राद्वारे भात लागवडीचा प्रयोग यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:04 IST

कृषी विभागाच्या पुढाकाराने वेल्हे तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड करून हा प्रयोग राबविण्यात आला..

ठळक मुद्देकृषी विभाग : वेल्हे ४० एकरांत प्रयोग 

वाजेघर : भातशेती म्हणजे वर्षभर कष्ट, हे समीकरण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने वेल्हे तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड करून हा प्रयोग राबविण्यात आला. ‘आत्मा’मार्फत पानशेत खोऱ्यातील मौजे पोळे, शिरकोली, ठाणगाव, रूळे, निगडे मोसे, खामगाव व रांजणे येथे ४० एकरांवर अशी लागवड करण्यात आली.पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रात भात पीक घेतले जाते; मात्र पारंपरिक पद्धतीने आजही भातशेती केली जात असून, वर्षभर काबाडकष्ट करून उत्पन्न चांगले मिळत नाही. यामुळे गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागातर्फे भात शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून सर्वाधिक उत्पन्न घेतले जात असलेल्या वेल्हे तालुक्यात हा प्रयोग राबविण्यात आला. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करावा व आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन यावेळी तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे व तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश अबदागिरे यांनी केले.याप्रसंगी पुणे विभागाचे उपायुक्तअजित पवार, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त विनायकुमार आवटी, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जि. प. सदस्य अमोल नलावडे,  प्रकल्प संचालक अनिल देशमुख, भीमराव घोरपडे, अविनाश राठोड, अशोक राठोड, महेश नेवसे, मंगेश तांबडे, डावरे साहेब, अनंता निवंगुणे व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरी