शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

जादा पाणीकपातीला नकार

By admin | Updated: January 13, 2016 03:47 IST

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडणे आवश्यक असल्याने महापालिकेने आणखी पाणी १० ते १५ टक्के पाणीकपात करावी, अशी विचारणा पाटबंधारे विभागाकडून मागील

पुणे : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडणे आवश्यक असल्याने महापालिकेने आणखी पाणी १० ते १५ टक्के पाणीकपात करावी, अशी विचारणा पाटबंधारे विभागाकडून मागील आठवड्यात करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेला प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. याला महापालिका प्रशासनाने नकार दिला असून, एक दिवस पाणी बंद ठेवल्यास शहराचा पाणीपुरवठा पुढील तीन दिवस विस्कळीत होत असल्याने प्रशासनाकडून नकार देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रणालीत जेमतेम ५० टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेकडून शहराला दिवसाआड पाणी देण्यात येते. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागाला आठवड्यात तीनच दिवस आणि काही तासच पाणी दिले जाते. शहराचा भौगोलिक आकार आणि महापालिकेची वितरणव्यवस्था लक्षात घेता, दिवसाआड पाणी देत असताच; पुन्हा एक संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवल्यास वितरण नलिका भरण्यास उशीर लागेल, तसेच त्यात तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढून पुढे एखाद्या भागाला तीन ते चार दिवस पाणी देणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे अस्तित्वातील कपात आणखी वाढविणे शक्य नसल्याचे पालिका प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाला कळविण्यात आले आहे.