शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

इंथेनॉल निर्मितीत पुणे महत्वाचे केंद्र - धर्मेंद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 16:12 IST

पर्यायी इंधन आणि उर्जा स्त्रोत ही देशाची गरज आहे. त्यामुळे इंथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायोडिझेल निर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे  आहे.

पिंपरी : पर्यायी इंधन आणि उर्जा स्त्रोत ही देशाची गरज आहे. त्यामुळे इंथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायोडिझेल निर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे  आहे. यासाठी इंथेनॉल निर्मिती आणि संशोधन यामध्ये पुणे हे महत्वाचे केंद्र आहे. बायो फ्युअल या इंधन माध्यमांचे, चौथ्या औद्योगिक आणि आर्थिक क्रांतीचे  नेतृत्व पुण्याने करावे, बॉयो फ्लुअल पॉलीसी लवकरच तयार करून मंजूर केली जाईले, असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीतील सीआयआरटीतील राष्ट्रीय परिषदेत दिले. 

सीआरआरटीतील ‘इथेनॉल-वाहतूकीसाठी इंधन’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलला पर्यायी इंधन आणि बायो फ्लुअल पॉलिसी किती आवश्यक आहे, भविष्यातील इंधनाचे स्त्रोत शोधणे आवश्यक आहे, हे सांगितले.   बायो फ्लुअल पॉलिसी स्विकारून पेट्रोलियम मंत्रालयाने नव्या धोरणास गती द्यावी, अशी मागणी केली. त्यावर धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आधुनिक भारताच्या विकासासाठी इंधनाचे नवे पर्याय शोधणे गरजेचे आहे. २०१३ मध्ये तीस कोटी लीटर इथेनॉल घेतले जात होते. त्यावेळी सत्तावीस रूपये प्रति लिटर दर दिला जाईल. 

२०१४ मध्ये ८० कोटी लीटर पेट्रोल घेतले जात असे. २०१५ मध्ये ११० कोटी लीटर पेट्रोल इंधन घेतले जात. पुढील काही काळाचा विचार केल्यास तीन हजार करोड पेट्रोलची गरज असणार आहे. त्यामुळे दहा टक्के इथेनॉल मिक्स करण्याचे धोरण स्विकारले तरी तीनशे कोटी लीटरची आवश्यकता आहे. आता  ११० कोटी लीटर इंथेनॉल मिळत आहे. हे उत्पादन यावर्षी १५५ कोटी लीटरपर्यंत न्यायचे आहे. आम्ही लकवरच बायो फ्युअल पॉलिसी घेऊन येत आहोत. २०३० विचार केल्यास आपणास पाच हजार करोड लीटर  इथेनॉलची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी २० टक्के जरी उत्पादन झाले. तरी हजार कोटी लीटरची निर्मिती आवश्यक असणार आहे. 

इथेनॉल निर्मिती गरजेची असून महाराष्ट्रात साखर कारखाने जास्त आहेत. त्यांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. देशातच बायो सिएनजी, मिथेनॉल, इंथेनॉल, बायोडिझेल यातून पर्यायी इंधन उपलब्ध झाल्यास रोजगार निर्मिती होईल, उत्पादकता वाढेल, आणि आयात करणे कमी होईल. पर्यायी इंधनातून देशात एक लाख करोड रोजगार उलब्ध होती. दोन लाख करोडची नवी अर्थनिती उदयास येईल.