शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर, त्यांची चौकशी करणार''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 12:47 IST

 एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होतं. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला.

पुणेः  एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होतं. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून काहींना आत टाकण्यात आलं. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे शरद पवारांनी केली आहे. ते पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नक्षलवादाचं पुस्तक एकाच्या घरात सापडलं, म्हणजे तो गुन्हा नव्हे, माझ्याही घरात नक्षलवादाचं पुस्तक आहे, आम्हीही माहिती घेतो म्हणजे लगेच गुन्हा ठरत नाही, असंही पवार म्हणाले आहेत. लोकशाहीत तीव्र भावना मांडल्या जातात, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तसे झाले होते. मात्र त्यासाठी कोणी राष्ट्रद्रोहाचा खटला टाकला नव्हता. हा समाजाचा बुद्धिमान वर्ग म्हणून ओळखला जातो, असंही पवारांनी अधोरेखित केलं आहे.सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. नामदेव ढसाळ यांचा गोलपीठा सगळ्यांनी वाचला आहे, त्यात त्यांनी असंतोष मांडला आहे, असंही पवार म्हणाले आहेत. शदर पवारांनी ढसाळ यांच्या 'रक्ताने पेटलेल्या अगणित सूर्यांनो ' कवितेचे वाचन केले. सुधीर ढवळे यांनी वाचलेल्या दोन ओळींसाठी त्यांना तुरुंगात ठेवले हा सत्तेचा गैरवापर आहे. त्यांनी वाचलेल्या जर्मन कवितेचे हिंदीतून वाचनही पवार यांनी केले. टीका केली म्हणून राष्ट्रद्रोह म्हणणे योग्य नाही. यावेळी त्यांनी संशयित आरोपी असलेल्या व्यक्तींची नावे आणि शिक्षण, हुद्दे वाचून दाखवले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार