शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पीयूसीसाठी मोजले पावणेतीन कोटी, १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 05:19 IST

पीयूसी नसल्याने गेल्या ८ वर्षांत शहरातील सुमारे १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, १ हजार ८३२ जणांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

पुणे : पीयूसी नसल्याने गेल्या ८ वर्षांत शहरातील सुमारे १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, १ हजार ८३२ जणांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले आहे.शहरातील वाहनसंख्या ३६ लाख २७ हजार २८०वर पोहोचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इतकी आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनसंख्येत २ लाख ८९ हजार ९१० वाहनांची भर पडली आहे. वाहनसंख्येमुळे शहरातील वायुप्रदूषणात वाढ होत असल्याचे प्रदूषण महामंडळाच्या पाहणीत दिसून आले आहे.गेल्या ८ वर्षांत ३४ हजार २३३ वाहनांची तपासणी आरटीओने केली. त्यात १३ हजार ४१७ वाहनचालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नव्हते. त्यातील १ हजार ८३२ वाहनचालकांवर २०११ ते जानेवारी २०१८ या कालावधीत खटले दाखल करण्यात आले. याच कालावधीत ८ हजार ७६८ वाहनचालकांकडून २ कोटी ७१ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या ८ वर्षांत २०१३-१४ या वर्षी सर्वांत कमी १९ लाख १९ हजार रुपयांचा दंड जमा झाला. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. आरटीओकडे वायुप्रदूषण मोजण्यासाठी ३ ते ४ यंत्रे आहेत. मात्र, त्यांची हाताळणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याचे समजते.गेल्या तीन वर्षांतील कारवाईचा तपशीलवर्ष तपासलेली पीयूसी नसलेली कोर्ट दंडात्मक एकूण दंडवाहने वाहने केस कारवाई (लाखांत)२०१५-१६ ६,६६२ १,८२७ ७२ १,१४२ ४०.७६२०१६-१७ ५,२१२ १,४४३ ७८ ९,९६ ४९.३७२०१७-जाने १८ ८,७६ ५,७२ ४२ ४,१० ३४.४४

टॅग्स :Puneपुणे