शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

प्रवाह बिघडल्यास दिशाहीनता : राम प्रधान; ‘माझी वाटचाल’ आत्मचरित्राचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:57 IST

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुण्यातील विभागीय केंद्रातर्फे राम प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन बुधवारी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडले.

ठळक मुद्देराम प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे प्रकाशनया पुस्तकात माझ्या सेवाकाळातील घडामोडींचा समावेश : राम प्रधान

पुणे : मनुष्य जीवनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, तरुणांनी हे वळण बिघडू नये याची काळजी घेतली पाहिजे. प्रवाह पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास आपण कोणत्या दिशेला जाऊ हे सांगता येत नाही, असे मत माजी सनदी अधिकारी राम प्रधान यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुण्यातील विभागीय केंद्रातर्फे राम प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन बुधवारी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडले. या वेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवृत्त सचिव सुधीर देवरे, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, अजित निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रधान म्हणाले, ‘या पुस्तकात माझ्या सेवाकाळातील घडामोडींचा समावेश आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. ‘माझी वाटचाल’ हे एका परीने माझ्या आणि बऱ्याच व्यक्तींच्या कारकिर्दीचा इतिहास आहे. राजीव गांधी यांच्यासह गृहसचिव म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. मात्र, राजभवनात जाण्याचा प्रवास अनपेक्षित होता.’सुधीर देवरे म्हणाले, ‘लवकरच १० आशियन देशांचे पंतप्रधान भारतात येणार आहेत. ‘लूक ईस्ट’ धोरणावर या वेळी चर्चा होईल. मात्र, ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थैर्य, शांतता, सुबत्ता नसेल तर या धोरणाला काहीच अर्थ उरणार नाही. व्यापार, संलग्नता आणि संस्कृती हा या धोरणाचा गाभा असून, यासाठी राम प्रधान यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे,’ असेही देवरे यांनी नमूद केले.अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

निर्भीड नोंदी हव्यात ‘देशाचा इतिहास लिहिताना भारत मागे पडला. चीन, युरोपमधील लोकांनी भारतीय इतिहासाचे बारकाईने लेखन केले आहे. काय झाले, काय घडले हे लिहून ठेवताना आपण संकोच करतो. सर्व नोंदी निर्भीडपणे लिहून ठेवल्यास पुढील पिढ्यांना इतिहास मार्गदर्शक ठरू शकेल’, असे सांगतानाच ‘यशवंतराव चव्हाण यांच्या महनीय कार्याचे योग्य मूल्यमापन करण्याची गरज आहे’, असेही प्रधान यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे