शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हा तालुक्यात न्यायालय स्थापन करण्यासाठी जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 11:25 IST

वेल्हा तालुका पुण्यापासून ७५ किमी अंतरावर आहे. वेल्हे तालुक्यामध्ये एकूण १२४ महसुली गावे आणि ३० - ३५ वस्त्या आहेत.

ठळक मुद्देयाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन मात्र त्याची दखल नाही

पुणे : वेल्हा तालुक्यासाठी न्यायालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनअदालत संस्थेतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.जनअदालत संस्थेचे तालुका प्रमुख अ‍ॅड. विजय झांजे यांनी वेळोवेळी यासंदर्भात पुणे जिल्हा न्यायालय प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय, जिल्हाधिकारी, वेल्हा तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र या कोणतीही ठोस पावले उचलण्यात न आल्यामुळे अ‍ॅड. झांजे यांनी अ‍ॅड. उदय वारूंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सागर नेवसे यांनी दिली.        वेल्हा तालुका पुण्यापासून ७५ किमी अंतरावर आहे. वेल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी केसेस या पुणे जिल्हा न्यायालय आवारात चालतात. वेल्हे तालुक्यामध्ये एकूण १२४ महसुली गावे आणि ३० - ३५ वस्त्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय नसल्यामुळे तारखेसाठी पक्षकार, वकील, फिर्यादींना पुणे जिल्हा न्यायालयात वेळोवेळी हजर राहावे लागते. अनेक लोकांना वारंवार पुण्यात येणे शक्य होत नाही. न्यायालयास विनाभाडे तत्वावर इमारत उपलब्ध होण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. वेल्हा येथील जुनी तहसील इमारत उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषद वेल्हा येथील जुनी पंचायत समितीची इमारत भाडे तत्वावर देण्यास तयार आहे. जनअदालत संस्थेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, असे अ‍ॅड. नेवसे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय