शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर, भोरला राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:23 IST

‘केंद्रातील व राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.

सासवड : ‘केंद्रातील व राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. या सामान्य माणसाला आधार देण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे,’ असे प्रतिपादन बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सासवड येथे केले.केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सासवड येथे एल्गार आंदोलन करण्यात आले. त्या वेळी झालेल्या सभेत सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला.केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आल्यापासून शेतकºयांच्या प्रश्नावर योग्य पावले उचलली नाहीत. राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या, अशी महाराष्ट्राच्या वाट्याला बदनामी आली. विरोधीपक्षाच्या संघर्ष यात्रेनंतर व शेतकºयांच्या संपामुळे सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण आॅनलाइनमुळे शेतकºयांना अर्जच भरता आले नाहीत. बळीराजाला बोगस म्हणणाºया बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आली असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाचा उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा, कृषी मालाची खरेदी करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज तातडीने देण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तहसीलदार सचिन गिरी यांनी निवेदन स्वीकारले.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी पोमण, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जिल्हा परिषद सदस्य, सुदाम इंगळे, सारिका इंगळे, विराज काकडे, बबूसाहेब माहूरकर, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, माजी सभापती गौरीताई कुं जीर, माजी उपसभापती माणिक झेंडे पाटील, योगेश फडतरे, राहुल शेवाळे, सासवड शहर अध्यक्ष संतोष जगताप, बंडूकाका जगताप, दत्तानाना जगताप, महेश जगताप इ. उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी