शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

...म्हणून तेरा तारखेला तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून घातला सरकारचा तेरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:35 IST

तेरा तारखेचे औचित्य साधून तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून प्रतिकात्मक स्वरुपात सरकारचे ‘‘तेरावे’’ घातले. 

पुणे : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ या उच्च पुरस्काराने गौरावांकीत करावे ही माागणी सरकारकडे सातत्याने करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे जाहीरपणे मुंडन करण्यात आले. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली  तेरा तारखेचे औचित्य साधून तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून प्रतिकात्मक स्वरुपात सरकारचे ‘‘तेरावे’’ घातले. 

यावेळी बोलताना  झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये साहित्यरत्न लोकशाहिर स्व.अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. मरणोत्तर ‘भारत रत्न’ या उच्च पुरस्काराने गौरावांकीत करावे, या मागणीकडे होणारे दुर्लक्ष अक्षम्य आहे. आज झालेल्या या निषेध आंदोलनाची योग्य ती दखल न घेतली गेल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल, असा इशाराहीवैराट यांनी दिला. यावेळी रोहित वैराट, संतोष बोताळजी, काशिनाथ गायकवाड, महंमद शेख, प्रदीप पवार, सुनीता अडसूळ, सचिन जोगदंड, सुरेखा भालेराव, दत्ता कांबळे, दत्ता डाडर, गणेश लांडगे, संतोष जगताप, संतोष सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणे