शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...म्हणून तेरा तारखेला तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून घातला सरकारचा तेरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:35 IST

तेरा तारखेचे औचित्य साधून तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून प्रतिकात्मक स्वरुपात सरकारचे ‘‘तेरावे’’ घातले. 

पुणे : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ या उच्च पुरस्काराने गौरावांकीत करावे ही माागणी सरकारकडे सातत्याने करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे जाहीरपणे मुंडन करण्यात आले. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली  तेरा तारखेचे औचित्य साधून तेरा कार्यकर्त्यांनी मुंडन करून प्रतिकात्मक स्वरुपात सरकारचे ‘‘तेरावे’’ घातले. 

यावेळी बोलताना  झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवानराव वैराट म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये साहित्यरत्न लोकशाहिर स्व.अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. मरणोत्तर ‘भारत रत्न’ या उच्च पुरस्काराने गौरावांकीत करावे, या मागणीकडे होणारे दुर्लक्ष अक्षम्य आहे. आज झालेल्या या निषेध आंदोलनाची योग्य ती दखल न घेतली गेल्यास हे आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल, असा इशाराहीवैराट यांनी दिला. यावेळी रोहित वैराट, संतोष बोताळजी, काशिनाथ गायकवाड, महंमद शेख, प्रदीप पवार, सुनीता अडसूळ, सचिन जोगदंड, सुरेखा भालेराव, दत्ता कांबळे, दत्ता डाडर, गणेश लांडगे, संतोष जगताप, संतोष सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणे