शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चाकण-वांद्रा एसटी वाहतूक बंद झाल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:59 IST

चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे.

आसखेड : चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. तसेच, विद्यार्थ्यांना उन्हापावसातून सुमारे १२ ते १५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे संतप्त पालकांनी राजगुरुनगर आगारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.चाकणच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण नागरिकांचा या हिंसक आंदोलनाशी काही संबध नसताना हा त्रास सहन करावा लागत आहे. या पश्चिम पट्ट्यात दुग्धव्यावसायिक जास्त आहेत. ते दररोज पुणे, पिंपरी येथे दूधविक्रीसाठी जातात, त्यांची गैरसोय झाली आहे. तर काहीजण त्यासाठी स्वत:च्या खासगी वाहनाचा वापर करत आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या कामगार यांची गैरसोय होऊ लागली आहे. तरी एसटी मंडळाने त्वरित सेवा सुरू करावी, अशी मागणी पश्चिम पट्ट्यातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा आगारात ठिय्याआंदोलन ईशारा दिला आहे.चाकणमध्ये झालेल्या आंदोलनाचा पडसाद परिसरातील नागरिकांवर उमटलेआहे. येथील एसटी सोय कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....तर रस्त्याची पूर्णत: चाळण झाली असल्याने एसटी सोडता येणार नाही, असेही उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे.तर, ज्या तळेगाव व खेड येथील क्रशसॅन्ड, खडीमशिन व्यावसायिकांच्या वाहनांच्या प्रचंड ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची पार वाट लावली आहे, ते गप्प बसलेले आहे.त्यांच्याविरुद्ध भीतीपोटीदबक्या आवाजात चर्चासुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती त्यांनी करावी, अशीचर्चा आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळChakanचाकण