शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

चाकण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार : आढळराव पाटील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST

कोरोनाच्या काळातील प्रभाग क्रमांक बावीस मधील प्रलंबित असलेली कामे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या पुढाकाराने व माजी नगराध्यक्षा पूजा कड- ...

कोरोनाच्या काळातील प्रभाग क्रमांक बावीस मधील प्रलंबित असलेली कामे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या पुढाकाराने व माजी नगराध्यक्षा पूजा कड- चांदेरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथान अभियान अंतर्गत श्रीराम सोसायटी ते शुभम कॉम्प्लेक्स अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत चकरेश्वर रोड ते कांची इंक्लेव रस्ता डांबरीकरण करणे अशा ३४ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर,स्वर्गीय आमदार सुरेश गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, माजी नगराध्यक्षा पूजा कड-चांदेरे, साहेबराव कड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, अशोक खांडेभराड, प्रकाश वाडेकर, गणेश आरगडे, सयाजी गांडेकर, किरण गवारे, प्रकाश गोरे, विजय शिंदे, राजेंद्र खेडकर, अभिजित जाधव, धनंजय पानसरे, अजय मनसुक आदी उपस्थित होते.

फोटो - चाकण येथील श्रीराम नगरमधील विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी मान्यवर.