शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘स्मार्ट’साठी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती

By admin | Updated: October 11, 2015 04:35 IST

स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्याच्या प्रस्तावाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ५० हजार जणांनी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती दिली. पहिल्या टप्प्यात निश्चित

पुणे : स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्याच्या प्रस्तावाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ५० हजार जणांनी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती दिली. पहिल्या टप्प्यात निश्चित झालेल्या एकूण ६ समस्या कशा सोडवता येतील, यासाठी प्रत्येकी ९ उद्दिष्टांवर या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून प्राधान्यक्रम पसंती घेण्यात येत आहे.सोमवारपर्यंत (दि. १२) हे काम चालणार असून किमान एक लाख नागरिकांनी तरी मत नोंदवणे प्रशासनाला अपेक्षित आहे. हे सर्व मतदान आॅनलाईन म्हणजे मोबाईल किंवा टॅबवर घेतले जात आहे. त्यासाठी प्रशासनाने महापालिका कर्मचारी, विद्यार्थी अशी साधारण ८०० जणांची टीम तयार केली आहे. महापालिकेचे प्रवेशद्वार, शहरातील काही गर्दीच्या ठिकाणी यासाठी केंद्र तयार करण्यात आले असून तिथे महापालिका कर्मचारी नागरिकांकडून अर्ज लिहून घेत आहेत. विद्यार्थ्यांना शहरातील विविध वसाहतींच्या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात साधारण ३ लाख नागरिकांनी याला प्रतिसाद दिला असून त्यामध्ये भविष्यातील शहर कसे असावे, याला सर्वाधिक पसंती शहर स्वच्छ असावे, याला मिळाली आहे. तसेच वाहतूक, पाणी, विद्युत अशा एकूण ६ समस्या निश्चित झाल्या होत्या. (प्रतिनिधी) आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रशासनालाही स्मार्ट सिटीमध्ये गुंतवून टाकण्यावर लोकप्रतिनिधींकडून टीका होत आहे. त्यातच आयुक्तांनी पालिकेचे उत्पन्न घटत असल्याचे स्पष्ट करीत विकासकामांवर निर्बंध टाकले असल्याने बहुसंख्य नगरसेवकांनी स्मार्ट सिटीला लक्ष्य केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने आपले काम सुरूच ठेवले असून आता सोमवारनंतर या प्रस्तावाचा उद्दिष्टपूर्ती कशी करायची, ते निश्चित करण्याचा तिसरा टप्पा सुरू होईल.