शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रकाश आंबेडकर तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:48 IST

संभाजी भिडेंना मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे अभय

पुणे : संभाजी भिडे यांना अटक करण्याची गरज असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहे, असा थेट आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.पुण्यात महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या शतकमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी ते आले होते. या वेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. भीमा कोरेगाव घटनेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी एकबोटेंना एक न्याय आणि भिडे यांना वेगळा न्याय दिला जात असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रकाश आंबेडकर तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेत कारवाई करावी, असेही त्यांनी सुचवले.अँट्रॉसिटी कायद्याच्या धोरणावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन केले. याबाबत लवकरात लवकर पुनर्याचिका दाखल करण्यात यावी अन्यथा आंदोलने होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. लिंगायत समाजाला कर्नाटक सरकारने दिलेल्या अल्पसंख्याक दर्जावरही त्यांनी भाष्य केले.या निर्णयाबद्दल कर्नाटक सरकारचे अभिनंदन केले. ही मागणी घेऊन लिंगायत समाजाचे लोक माझ्याकडे आले होते, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर