शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आजीबाईँच्या प्रामाणिकपणावर पोलिसांची कौतुकाची मोहोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:53 IST

नजरचुकीने आजीबाईंनी दुसऱ्या प्रवाशाची बॅग उचलत बसने प्रवास सुरु केला. ज्या बॅगेत ७ तोळ्यांचे दागिने, ३ मोबाईल आणि रोख रक्कम होती.

नारायणगाव : पासष्ट वर्षाँच्या आजीबाईंनी नजरचुकीने शेजारील प्रवाशांची बॅग उचलत बसमधून प्रवास सुरु केला. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले आपण चुकुन कुणा दुसऱ्याचीच बॅग आणली आहे. आहे त्याठिकाणी त्यांनी बस थांबविली आणि पुन्हा थेट नारायणगाव गाठले. आपल्याकडे आलेली ती बॅग बसस्थानकावरील पोलिसांच्या स्वाधीन करत त्यांनी नजरचुकीने ही घटना घडल्याचे कबूल केले.पोलिसांनी जेव्हा ती बॅग तपासली तेव्हा त्यात सोन्याचे दागिने, तीन मोबाईल व रोख रक्कम निदर्शनास आली. नारायणगाव पोलिसांनी आजीबाईंच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील खामुंडीच्या शितल राहुल पंडीत (रा. दौंड) या आपले वडील हरिदास किसन जगताप यांच्यासह दौंड येथे जाण्यासाठी सोमवारी (दि़.२१ मे)सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नारायणगाव एस़टी स्टॅण्डवर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या बॅग मध्ये ७ तोळे सोन्याचे दागिने, ३ मोबाईल व काही रोख रक्कम होती. काही वेळाने बॅग हरविल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याला फोन करत बस स्थानकावरुन आपली बॅग हरविल्याबाबत माहिती दिली़. पोलिसांनी बस स्थानकासह आजूबाजूच्या परिसरात बॅगचा शोध सुरू केला़  त्यावेळी स्थावकावर एका पासष्ठ वर्षाँच्या आजीबाईंनी बॅग आणून दिल्याचे पोलिसांना समजले. तक्रार दाखल करणाऱ्यांकडून बॅगेतील सर्व दागिने, मोबाईल, पैसे याविषयी खात्री करुन घेत त्यांना ती बॅग परत केली. यावेळी आजीचा प्रामाणिकपणा पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी त्यांचा सन्मान केला़.  

टॅग्स :narayangaonनारायणगावPoliceपोलिस