शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

पेस्ट कंट्रोल बेतले जीवावर, गुदमरून दाम्पत्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 09:02 IST

पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती काळजी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पुणे : पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती काळजी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मृतांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजली कुटुंबाने दाम्पत्याने मंगळवारी (11 फेब्रुवारी) घरात पेस्ट कंट्रोल केले आणि खबरदारी म्हणून ते नातेवाईकांच्या घरी गेले होते. तो दिवस त्यांनी बाहेरच घालवला आणि  सायंकाळी घरी परत आले. परंतु पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात आल्यावर त्यांनी हवा खेळती राहावी म्हणून घराची खिडक्या, दारे उघडली नाहीत. पंखा चालू न करता टीव्ही पाहात बसले. काही वेळाने तयार झालेल्या वायूने चक्कर येऊन दोघेही खाली पडले. त्यांच्या मुलीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले केले. मात्र  तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यापूर्वीही पुण्यातीलच भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काळजी घेतल्याने बीडवरून काम करण्यासाठी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पेस्ट कंट्रोल नंतर योग्य काळजी घेण्याची आवाहन पोलिसांनी केले आहे.