शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

टक्का वाढला

By admin | Updated: October 16, 2014 06:08 IST

पुणे जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के ५ तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ५९ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे

पुणे जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के ५ तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ५९ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे.वाढलेले मतदान कोणाच्या पदरात पडणार यावरून पुणे शहर व जिल्ह्यातील पारडे कोठे झुकले आहे याचा अंदाज बांधण्यात नागरिक आणि कार्यकर्ते आज सायंकाळनंतर रंगून गेले होते.गेल्या विधानसभेपेक्षा मतदान ८ टक्के वाढले आहे.लोकसभेच्या निवडणुकीत मतदान वाढल्याने अनेक धक्कादायक निकाल लागतील असा राजकीय विश्लेषकांचे अंदाज आहेत. २००९च्या निवडणुकीत शहर व जिल्ह्यात ५४.४४ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत ते वाढून ५७.४२ टक्क्यांपर्यंत गेले. ते आणखी वाढून विधानसभेच्या निवडणुकीत २१ मतदारसंघाची टक्के वारी ६२.५ झाली. शहरी मतदारसंघांपैकी कसबा व भोसरी मतदारसंघात ५९ टे तर कोथरूडमध्ये ५७ तसेच चिंंचवडमध्ये ५५ पिंपरीत ४६ वडगाव शेरीत ५० शिवाजीनगरमध्ये ५१ टक्के तर हडपसर मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले आहे. पर्वती ५४ खडकवासला ५३ अशी टक्केवारी आहे. मावळ, बारामती, जुन्नर व खेड, भोर,मतदारसंघात प्रत्येकी ७१ टक्के मतदान झाले आहे. पुरंदरमध्ये ७२ तर आंबेगावमध्ये ६७ आणि शिरूर हवेलीत ६९ टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ या तुलनेने संवेदनशील असलेल्या मतदारसंघामध्ये मतदान कमी होईल असा अंदाज व्यक्त होत होता, मात्र सर्वाधिक मतदान करून कसब्याने अपेक्षाभंग केला. ज्या मतदारसंघांमध्ये राजकीय दृष्ट्या गोंधळाची स्थिती होती अशा मतदारसंघांमध्ये टक्के वारी कमी असल्याचे दिसून येते. रिपब्लिकन मतदारांमध्ये हा गोंधळ असल्याचे दिसून येते. यंदा सर्वात कमी पुणे कँटोन्मेंटमध्ये ४२ टक्के मतदान झाले आहे. पिंपरी मतदारसंघात ४६ टक्के मतदान झाले.अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजप वगळता अन्य उमेदवार होते. (प्रतिनिधी)