शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जनताच करेल कमळबंदी; राष्ट्रवादीचा कंदील मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:27 IST

पुणे : वीजकपात व वीजदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी सायंकाळी कंदील मोर्चा काढण्यात आला. संतकबीर चौकापासून निघालेल्या मोर्चाचा ...

पुणे : वीजकपात व वीजदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी सायंकाळी कंदील मोर्चा काढण्यात आला. संतकबीर चौकापासून निघालेल्या मोर्चाचा रास्ता पेठ पॉवर हाऊस येथे समारोप झाला. नोटाबंदी, गॅसबंदी वीजबंदी करणाऱ्या सरकारला यापुढे जनताच कमळबंदी करून धडा शिकवेल, अशी टीका या वेळी करण्यात आली.

शहराध्यक्ष चेतन तुपे, खासदार वंदना चव्हाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सत्तेवर आल्यापासून या सरकारचा एकही निर्णय समाजातील एकाही घटकाला समाधानकारक वाटलेला नाही. देशाचे नुकसान करणारे निर्णय सरकार सातत्याने घेत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बंदी करणाºया या सरकारचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळालाच आता जनता येत्या निवडणुकीत बंदी करेल, असे खासदार चव्हाण यांनी सांगितले. गलथान कारभार करणाºया या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. सत्तेवर येताना दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन सरकार पूर्ण करू शकलेले नाही, असे तुपे म्हणाले.

माजी आमदार बापू पठारे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, नगरसेवक वनराज आंदेकर, लक्ष्मीताई आंदेकर, प्रदीप गायकवाड, भय्यासाहेब जाधव तसेच भगवानराव साळुंखे, अशोक कांबळे, श्रीकांत पाटील, नीलेश निकम, भोलासिंग अरोरा, शशिकांत तापकीर, नितीन कदम, विनायक हनमघर, फहिम शेख, दत्तात्रेय तुपे, अनिसभाई सुंडके, हसिना इनामदार, बाळासाहेब तुपे, गणेश ससाणे, दिनेश मोरे, विक्रम जाधव, विशाल मोरे, विशाल नाटेकर, शांतिलाल मिसाळ, अजिंक्य पालकर, मीनाताई पवार, संजय लोणकर, युसूफ शेख आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस