शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राशीन पुलाच्या कठड्यांना मिळाला मुहूर्त, प्रशासनाला आली जाग प्रशासनाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:32 IST

भिगवण-राशीन मार्गावरील पुलाला अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कठडे बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे आल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

भिगवण : भिगवण-राशीन मार्गावरील पुलाला अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कठडे बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे आल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.भिगवण राशीन रस्त्यावर गेल्या आठवड्यात दुचाकीवरील तरुणाच्या गाडीचा पुढील टायर फुटून त्याचा उजनीच्या खोल पाण्यात पडून मृत्यू झाला होता. २७ तास उलटल्यावर भिगवण पोलीस आणि तहसीलदार यांच्या दक्षतेने पाणबुडी पाचारण करीत त्याचा मृतदेह शोधला होता. पुलाला कठडे असते तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता. या ठिकाणी कठडे तुटल्याने अनेक अपघात घडले होते.या तरुणाच्या अपघातामुळे नागरिकात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या अनास्थेबाबत ‘लोकमत’ने दखल घेत वृत्त दिले होते.या ठिकाणी कठडे बांधण्याची मागणी भिगवणचे उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी केली होती. तरीसुद्धा कठडे बांधण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.पुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी घटना स्थळाला भेट देत अपघातात जीव गमाविलेल्या तरुणाला श्रद्धांजली वाहत परिसराची पाहणी केली. यानंतर वाकसे यांनी कठडे न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता.याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी सूचना देत कठड्याचे काम करण्या बाबत सूचना केल्या होत्या. 

टॅग्स :Puneपुणे