शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालकांवरही संस्कार गरजेचे : डॉ. भास्कर गिरधारी; पुण्यात रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:36 IST

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देस्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजनकार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगला सप्तसुरांचा कार्यक्रम

पुणे : कुटुंबातील संवादाची जागा आता संघर्षाने घेतली आहे. समाजजीवनातील ही परिस्थिती चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुलांवर संस्कार होण्याबरोबर पालकांवरही संस्कार होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर गिरधारी यांनी व्यक्त केले.संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले. या वेळी लिज्जत पापडचे कार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुद्रक-प्रकाशक आनंद लाटकर यांच्या उपस्थितीत पत्रकार भवनच्या सभागृहात स्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आनंद लाटकर म्हणाले, ‘संस्कार घडण्याची गरज काल होती, आज आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे संस्कारधन कायम उपयोगी आहे. ‘जगणं एका गुरुजीचं’ हे आत्मकथन वास्तवदर्शी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश प्राप्त केलेल्या व्यक्तीचे आहे.’सुरेश कोते म्हणाले, ‘शिक्षणामुळे विद्या मिळते आणि त्यासाठी पैैसा लागतो. व्यवसाय उद्योगातूनही पैैसा मिळतो हे खरे असले तरी संस्कारातून, संस्काराबरोबर जीवनसमृद्धीचा मार्ग मिळतो. 

रंगला सप्तसुरांचा कार्यक्रमकार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायिका चारुशीला बेलसरे यांनी ‘सप्तसूर रंगले’ या कार्यक्रमात संस्कारधन पुस्तकातील ओव्या, अभंग, श्लोक, स्तोत्रे, भूपाळी आणि संग्रहित गीतरचनांचे गायन केले. 

टॅग्स :Puneपुणे