शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

पापडी तलाव हरितपट्ट्याची महापालिकेकडून कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 02:57 IST

विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.

वसई  - विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.याबाबत वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून रस्ता रु ंदीकरण तसेच विभाजनाच्या नावाखाली सुरू असलेली पर्यावरणाची हानी भविष्याची चिंता वाढवणारी ठरत आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून ८ वर्षांपूर्वी पापडी रस्त्याचे रुंदीकरण करून अर्धवस्थेत सोडून देण्यात आले होते. तेथे आता गाड्यांची पार्किंग केली जात आहे.घडणाºया अपघातात ज्यांचा काहीच संबंध नाही अश्या वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. रस्ता विभागला की अपघाताचे प्रकार थांबतील असा अजब अंदाज पालिका प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची कत्तल आवश्यक आहे का? हा सवाल वृक्षप्रेमी विचारू लागले आहेत.दारुड्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला तर रस्ता विभाजनानंतर लावण्यात येणाºया डिव्हायडर तोडूनही अपघात होऊ शकतो. त्यामुळे वृक्षतोड करण्यापेक्षा वाहनांच्या गतीवर मर्यादा कशी लावता येईल याकडे जास्त भर असणे गरजेचे असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.तोडलेली झाडे कामगारांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून कुठे नेली जातात याबाबत कामगारांनाही काही सांगता येत नाही. त्यामुळे तोडलेल्या झाडांचे पुढे काय होते हे समजू शकले नाही. जेवढी झाडे तोडली जातील त्या बदल्यात दुसºया ठिकाणी झाडांचे रोपण करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.हा अजिब न्याय...पापडी तलाव परिसरात आॅक्टोबर २०११ भल्यापहाटे विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला रिक्षासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना, रिक्षा तसेच दुचाकी चालकाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्कॉर्पियो चालकाने उडविले होते. त्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. मागील महिन्यात पुन्हा भल्यापहाटे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिंद्रा गाडीच्या चालकाने एका रिक्षाला उडविले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार