शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

विरोधकांनो.. तुम्ही कितीही बुध्दिभ्रम करण्याचा प्रयत्न करा.. पण जनता ‘सूज्ञ’ : मेधा कुलकर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 16:00 IST

आजही नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले राजकारणातील मातब्बर शंखनाद करत आहेत.

पुणे : मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशांवर भिस्त असलेल्या लोकांच्या शेपटीवर पाय ठेवला गेला. सर्वसामान्य लोकांना जाणवलेला नोटांचा तुटवडा तात्पुरत्या स्वरूपाचा होता. परंतु, आजही नोटाबंदीमुळे अडचणीत आलेले राजकारणातील मातब्बर शंखनाद करत आहेत. विरोधी पक्षातील मंडळी सर्वसामान्य व्यक्तींचा बुद्धीभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, जनता सुज्ञ असून ती योग्य भूमिका ते घेईल, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.कविता रसिक मंडळीतर्फे ह्यएका संघषार्ची यशोगाथाह्ण या कार्यक्रमात कुलकर्णी यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी करमचे भूषण कटककर, ज्येष्ठ कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी आणि भूषण कटककर यांनी मेधा कुलकर्णी यांचा कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रवास उलगडवून दाखवला. त्यांनी महिला सुरक्षितता, भाजप सरकारमधील वरिष्ठ पदाधिका-यांबरोबर वावरण्याचा अनुभव अशा प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.  कुलकर्णी म्हणाल्या, ह्यअभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असा आरोप भाजप सरकारवर लावला जातो. आणीबाणीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणत्या सरकारने केला होता, याचे आत्मपरिक्षण करून दांभिकता थांबवावी. माज्या राजकीय वाटचालीदरम्यान कुटुंबातील सदस्यांपासून माज्यापर्यंत सगळ्यांनीच आपापल्या पातळीवर संघर्ष केला आहे. मी कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकले नाही, तरी क्वालिटी टाईम देण्याचा प्रयत्न केला.ह्ण जे शिक्षण अध्ययन-अध्यापकाच्या पलीकडे जाऊन अभिवृत्तीत परावर्तित होते, ते खरे शिक्षण होय. तुम्ही डॉक्टर झाला असूनही कौमार्य चाचणीचा आग्रह धरत असाल तर तुमचे वैद्यकीय शिक्षण फोल ठरते. अलीकडचे शिक्षण हे गुणांभोवतीच गुंफलेले असल्याने विद्यार्थ्यांची भावनिक जडणघडण होत नाही. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढेल, पण त्याचबरोबरीने सामाजिक आणि भावनिक संवेदना तितक्याच विकसीत होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी वर्षा हळबे यांना ह्यपुरस्कारह्ण या कवितेसाठी ऑनलाईन काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वर्षा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया जाधव यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNote BanनोटाबंदीGovernmentसरकार