शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

कांदा रोपे धोक्यात

By admin | Updated: October 12, 2015 01:23 IST

रविवारी सकाळपासूनच असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी

मढ : रविवारी सकाळपासूनच असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यातच सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दिवसभराच्या उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. ढगाच्या गडगडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाले.जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील उदापूर, बनकरफाटा, डिंगोरे, कोळवाडी, पिंपळगाव जोगा, वाटखळ, मढ या परिसरातील गावांमध्ये सध्या शेतकरी शेतात कांदारोपे टाकण्याची लगबग चालू आहे. काही शेतकऱ्यांची कांदारोपे टाकून झाली आहेत. रविवारी संध्याकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे जी कांदारोपे मोड येण्याच्या (उतरण्याच्या, बियातून अंकुर फुटण्याच्या) अवस्थेत आहेत. त्या कांदारोपाचे मोठे नुकसान होणार आहे. संध्या कांद्याचे बी किलोला दोन हजारांपासून ते चार हजारांपर्यंत बाजारभाव चालू आहे. त्यामुळे पावसामुळे कांदारोपाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.