शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

नीरा नदीपात्रातील पाणी होत आहे कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:58 IST

निरवांगी व खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, असे चित्र पाहणीत दिसून येत आहे.

निरवांगी : निरवांगी व खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना या वर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे, असे चित्र पाहणीत दिसून येत आहे.नीरा नदीच्या पाण्यावर इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेती अवलंबून आहे. दरवर्षीही या नदीच्या पात्रावर मोठ्या प्रमाणात पाणी उपशाचे मोटारपंप बसत आहेत. यामुळेही नदीच्या पात्रातून दरवर्षी पाणीउपशाचे प्रमाण वाढत आहे. या भागात यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्याने नदीच्या पात्राकिनारी असलेले ओढे, नाले पाण्याने वाहिले नाहीत. शेतात ऊस, मका, ज्वारीचे पीक उभे आहेत. पिकास नदीकिनारी असलेले शेतकरी पाणी देत आहेत. परंतु डिसेंबरमध्ये नदीच्या पात्रातील पाणी अत्यंत कमी होईल, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. यामुळे नदीच्या पात्राकिनारी असलेल्या अनेक शेतकºयांना पाण्याची समस्या निर्माण होणार आहे.कमी पाण्यामुळे निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा, निमसाखर व परिसरातील शेतकºयांनी नवीन ऊसलागवड अत्यंत कमी प्रमाणात केली आहे. येथील शेतकºयांना नदीच्या पात्राकिनारी असल्याने पाटबंधारे खात्याचे पाणी मिळत नाही. या शेतकºयांना पाटबंधारे खात्याचे पाणी मागितले तर तुम्ही नदीच्या पात्राकिनारी असल्याने तुम्हाला पाणी देता येत नसल्याचे सांगितले जाते. परंतु नदीच्या पात्रात ज्यावेळी पाणी नसेल त्यावेळी मात्र कालव्याचे पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे.ऊस लागवडीत मोठ्या प्रमाणात घटनदीकाठावरील शेतकरीच पाण्याविनापाटबंधारे खात्याकडून पाणी देण्यास नकारकालव्याचे पाणी द्यानदीकाठावरील शेती पाण्याअभावी संकटात आली आहे. त्यामुळे नदीत पाणी नसताना कालव्याचे पाणी देण्याची मागणीहोत आहे.

टॅग्स :riverनदीwater scarcityपाणी टंचाई