शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कालवा दुर्घटनेची चौकशी एका महिन्यात करावी - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 02:33 IST

दांडेकर पुलाजवळील मुठा उजवा कालवा फुटल्याच्या दुर्घटनेची चौकशी एका महिन्यात पूर्ण करावी, तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी

पुणे : दांडेकर पुलाजवळील मुठा उजवा कालवा फुटल्याच्या दुर्घटनेची चौकशी एका महिन्यात पूर्ण करावी, तसेच या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी. त्याचप्रमाणे दुघर्टनेनंतर आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून न देणाºया पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचीसुद्धा चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या व आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली.

मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोºहे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भटे घेऊन प्रशासनातर्फे केल्या जाणाºया कामांची माहिती घेतली. त्यानंतर गोºहे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, समन्वयक किशोर राजपूत, विभागप्रमुख सूरज लोखंडे, अनंत घरत, तानाजी लोकरे आदी उपस्थित होते.गोºहे म्हणाल्या, कालवा दुघर्टनेमध्ये ज्या नागरिकांची कागदपत्रे पाण्यात वाहून गेली आहेत, त्यांना आवश्यक कागदपत्रे परत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘समाधान शिबिरा’चे आयोजन करावे, तसेच बाधितांना अन्न, धान्य वितरण विभागाकडून घरपोच किंवा पुनर्वसन केलेल्या ठिकाणी आवश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. गहू किंवा तत्सम धान्य न देता थेट पीठ दिले जावे.त्यावर जिल्हाधिकाºयांनी गोºहे यांच्या मागण्या मान्य करत संबंधित अधिकाºयांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या.४जिल्हा प्रशासनाने कालवा फुटल्याने झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत.तसेच जिल्हा प्रशासनातर्फे बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी खास बाब म्हणून ३ कोटी रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नीलम गोºहे यांनी दिलेल्या निवेदनानुसार चौकशी करून अहवाल तयार करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे