शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

न्याय याेजनेपेक्षा मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया याेजना प्रभावी : मिलिंद कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:55 IST

मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

पुणे : मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या माेदी सरकारच्या काळातील याेजना न्याय याेजनेपेक्षा प्रभावी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर ऑफ काॅमर्सचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे 'भारतीय उद्योग विश्वातील सद्यस्थिती' या विषयावर वार्तालापाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. 

कांबळे म्हणाले, न्याय याेजनेपेक्षा मनरेगा, मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया या याेजना चांगल्या आहेत. युपीए सरकारने त्यांच्या याेजना लाेकांपर्यंत पाेहचविल्या नाहीत. माेदी सरकारच्या काळात सरकारी याेजना नागरिकांपर्यंत पाेहचविण्यात आल्या. माेदी सरकार हे मागील सरकारपेक्षा चांगले हाेते. अर्थव्यवस्थेबाबत बाेलताना ते म्हणाले, भारताने जेव्हा खुली अर्थव्यवस्था स्विकारली तेव्हा या साेबत अनेक आव्हाने सुद्धा अर्थव्यवस्थेसमाेर निर्माण झाली. काळापैसा, समांतर अर्थव्यवस्था, कॅश इकाेनामी ही त्यापैकी काही आव्हाने हाेती. त्यामुळे स्वच्छ अर्थव्यवस्थेसाठी नाेटाबंदी करण्यात आली. तसेच जीएसटी देखील लागू करण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था डिजीटल करण्यासाठी हे बदल करण्यात आले. 

सध्या महागाई ही नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे असे जे म्हंटले जाते यात तथ्य नसल्याचे मला वाटते. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील वेगाने वाढत जाणारी अर्थव्यवस्था आहे. आपली अर्थव्यवस्था ही जगातील सहावी सर्वात माेठी अर्थव्यवस्था आहे. शेती व्यवसायाबाबात बाेलताना कांबळे म्हणाले, राज्याचे बजेट हे शेतीला डाेळ्यासमाेर ठेवून केले जाते. शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. खासगी क्षेत्राने देखील शेतीत गुंतवणूक करायला हवी. सामूहिक शेतीची सध्या गरज आहे. शेती हा उद्याेग समजून केल्यास यश मिळू शकते. 

याबराेबरच भारतीय सफरचंदाची जागतिक स्तरावर ब्रॅंण्डिंग करणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेEconomyअर्थव्यवस्था