शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच : शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 20:48 IST

सीएए कायद्यावरुन खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींंवर जाेरदार टीका केली.

पुणे : आपले पंतप्रधान विश्वसार्हता गमावून बसले आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये ताेचताेचपणा आहे. माेदी बाेलतात वेगळंच अन् करतात वेगळंच असे म्हणत खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी माेदींवर टीका केली. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वामध्ये गांधी शांती यात्रेचे आयाेजन करण्यात आले आहे. ही यात्री आज पुण्यातील गांधीभवन येथे आली. त्यावेळी आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये शत्रुघ्न सिन्हा बाेलत हाेते. यावेळी यशवंत सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, गांधीभवनचे प्रमुख डाॅ. कुमार सप्तर्षी उपस्थित हाेते. 

सिन्हा म्हणाले, मी या गांधी शांती यात्रेसाेबत आहे. आज देशाला शांततेची गरज आहे. देशातील तरुण आज आक्राेशीत आहेत. तरुणांनी जी चळवळ सुरु केली आहे, अशी चळवळ अनेक दशकांनंतर पाहायला मिळाली. ही चळवळ पाहून जे. पींच्या चळवळीची आठवण झाली. देशातील सध्याच्या वातावारणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बाेबडे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आपल्या प्रधानमंत्र्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. माेदी बाेलतात वेगळंच आणि करतात वेगळंच. देशात डिटेंशन कॅम्प नाहीत असे माेदी म्हणाले हाेते, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी असे कॅम्प बांधल्याचे समाेर आले आहे. 

सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबवणार नाही : यशवंत सिन्हा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज देशात प्रक्षाेभक वातावरण आहे. आपले संविधान धाेक्यात आले आहे. देशाचे विभाजन करण्याचे काम सरकार करत आहे. सरकारचे हे कारस्थान ओळखून विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. संसदेत बहुमत मिळाल्यानंतर आता सरकारचा छुपा अजेंडा समाेर येत आहे. याची माेठी किंमत देशाला माेजावी लागणार आहे. जेएनयुतील हल्ल्याबाबत बाेलताना ते म्हणाले, सरकारने गुंड पाठवून जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चाेपून काढले. विद्यार्थ्यांचे आंदाेलन चिरडून टाकण्याचे काम सरकार करत आहे. 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक