शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षा रद्दवर संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:11 IST

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. तसेच ...

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. तसेच आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, शिक्षण वर्तुळातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच दहावी नंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश कसा देणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

--

राज्य शासनाने चुकीचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलणे अपेक्षित होते. जून-जुलैमध्ये परीक्षा घेता आल्या असत्या. बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे दहावीच्यासुद्धा परीक्षा घेणे शक्य झाले असते. राज्यातील सुमारे ९० टक्‍क्‍यांहून अधिक पालक व विद्यार्थी परीक्षा देण्याच्या मानसिकतेत होते. मात्र, आता त्यांची निराशा झाली आहे.

- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

--

कोरोनामुळे राज्याची परिस्थिती गंभीर झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास राज्य शासनाने प्राथमिकता दिली आहे. आणखी किती दिवस ही परिस्थिती अशीच राहील याबाबत काहीही सांगता येत नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला असावा. परंतु, दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियामध्ये पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे.

- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

--

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

- सुनील मगर, माजी संचालक, बालभारती