शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

एमबीए विद्याथ्र्याच्या आरक्षणाचा घोळ

By admin | Updated: June 8, 2014 00:51 IST

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आलेल्या अर्जावर अनेक मागासवर्गीय विद्याथ्र्याचे नाव खुल्या प्रवर्गात गेले आहे.

पुणो : एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आलेल्या अर्जावर अनेक मागासवर्गीय विद्याथ्र्याचे नाव खुल्या प्रवर्गात गेले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तंत्र शिक्षण संचालनालय (डीटीई) व अर्ज स्वीकृती केंद्र परस्परांकडे बोट दाखवत असल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. दरम्यान, आज (रविवारी) ‘डीटीई’च्या संकेतस्थळावर सायंकाळी 5 वाजता अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.
‘डीटीई’तर्फे राज्यात विविध अर्ज स्वीकृती केंद्रांवर विद्याथ्र्याकडून 31 मेपूर्वी नोंदणी अर्ज भरून घेतले. त्यानुसार 2 जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. तत्पूर्वी ज्या मागासवर्गीय विद्याथ्र्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नव्हते, त्यांना नोंदणी अर्जात खुल्या प्रवर्गातून नोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यादरम्यान या विद्याथ्र्याना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. त्यानुसार 3 ते 5 जून या हरकती नोंदविण्याच्या कालावधीत विद्याथ्र्याना प्रवर्ग बदलून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कालावधीत काही विद्यार्थी संबंधित केंद्रांवर गेले असता, त्यांची खुल्या प्रवर्गातील नोंदणी बदलत नसल्याचे सांगण्यात आले. हे विद्यार्थी ‘डीटीई’ च्या विभागीय कार्यालयात गेल्यानंतर तिथे मुंबईला जाण्याचा सल्ला मिळाला. योग्य माहिती न मिळाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
खुल्या प्रवर्गातून नोंद झाल्याने आरक्षणाचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत. जागा शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागेल. मात्र, तेवढी आर्थिक परिस्थिती नसल्याने ‘एमबीए’ला प्रवेश घेऊ शकणार नाही, असे काही विद्याथ्र्यानी सांगितले. संबंधित केंद्राकडून चूक झाली आहे. त्याचा भरुदड आम्हाला बसेल. याबाबत संचालनालयाने योग्य निर्णय घेणो अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
 
4विद्याथ्र्याची नोंद खुल्या प्रवर्गात झाल्याच्या तक्रारी मिळाल्या नाहीत. संबंधित अर्ज स्वीकृती केंद्राची ही संपूर्ण जबाबदारी असते. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्यास ‘डीटीई’कडून त्याचे निरसन केले जाते. मात्र, पुण्यातून अशा काही तक्रारी आलेल्या नाहीत, असे डीटीईचे विभागीय सहसंचालक पी. व्ही. सरोदे यांनी सांगितले.
4‘डीटीई’तर्फे राज्यात विविध अर्ज स्वीकृती केंद्रांवर विद्याथ्र्याकडून 31 मेपूर्वी नोंदणी अर्ज भरून घेतले. त्यानुसार 2 जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. तत्पूर्वी ज्या मागासवर्गीय विद्याथ्र्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नव्हते, त्यांना नोंदणी अर्जात खुल्या प्रवर्गातून नोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यादरम्यान या विद्याथ्र्याना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. खुल्या प्रवर्गातून नोंद झाल्याने आरक्षणाचे कोणतेही फायदे मिळणार नाहीत. जागाशुल्क भरून प्रवेश घ्यावा लागेल.