शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांसमोर मांडणार मातंग समाजाचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST

पुणे : मातंग समाजाचे जे प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात त्या प्रश्नांबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल. तसेच, समाजाचे ...

पुणे : मातंग समाजाचे जे प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात त्या प्रश्नांबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल. तसेच, समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आरक्षण आणि लो. अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न देण्याबाबत असलेले प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समाजाच्या नेत्यांसह भेट घेणार असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. मातंग समाज राज्यव्यापी परिषदेमध्ये ते बोलत होते.

परिषदेच्या अध्यक्षपदी मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे होते. माजी आमदार राम गुंडीले, प्रा. सुकुमार कांबळे, दिलीप आगळे, प्रा. मिलिंद आव्हाड, रवींद्र दळवी, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक सुभाष जगताप, अविनाश बागवे, विजय डाकले, मनोज कांबळे, शिवसेना नेते बाळासाहेब भांडे, अनिल हातागळे, आण्णा वायदंडे, आनंद वैराट उपस्थित होते.

गुंडीले म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ सहा वर्षे बंद आहे. समाजातील तरुण बेरोजगार झाले तर ते गुन्हेगारीकडे वळतील. समाजाला न्याय न मिळाल्यास येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढविल्या जातील, असे प्रा. कांबळे म्हणाले. तर, दळवी यांनी मातंग विकास विभाग वेगळा करावा, अशी मागणी केली. आगळे यांनी आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली.

अध्यक्षीय भाषणात हनुमंत साठे म्हणाले, की मातंग समाजाला आज स्वतंत्र आरक्षण, समाजकल्याणमध्ये मातंग विकास विभाग वेगळा करावा, मातंग आयोगाच्या शिफारशी तसेच महामंडळ या गोष्टी समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असून त्या आपण सोडवाव्या, अशी मागणी आठवले यांच्याकडे केली.