शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बाजार समिती शेतकऱ्यांना सुविधा देणार - दिलीप वळसे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 23:47 IST

दिलीप वळसे-पाटील : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत मार्गदर्शन

मंचर : राज्यात अग्रेसर असलेली मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकºयांना चांगल्या सुविधा देत आहे. शेतकºयांची फसवणूक रोखण्यासाठी बाजार समित्या हा घटक महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती देवदत्त निकम होते. यावेळी देवेंद्र शहा, विवेक वळसे-पाटील, उषा कानडे, अरुणा थोरात, जयसिंगराव एरंडे, विष्णू हिंगे, बाबूराव बांगर, बाळासाहेब बाणखेले, प्रकाश घोलप, नीलेश थोरात, दत्ता थोरात उपस्थित होते.

सभापती देवदत्त निकम म्हणाले, ‘‘शेतकºयांना सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बाजार समिती आवारात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यात यश आले आहे. सुरक्षारक्षकाद्वारे वाहतूक सुरळीत केली जाते. बाजार समितीतील काही प्रलंबितकामे नजीकच्या काळात मार्गी लागणार आहेत. पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण केले जाणार आहे. जनावरांचा बाजार चांडोली अथवा लोणी येथे सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. याप्रसंगी जयसिंगराव एरंडे, संजय मोरे यांची भाषणे झाली. यावेळी झालेल्या चर्चेत के. के. थोरात, वनाजी बांगर, प्रभाकर बांगर यांनी सहभाग घेतला. सहायक सचिव सचिन बोºहाडे यांनी अहवालवाचन केले. संचालक दत्ता हगवणे यांनी सूत्रसंचालन केले.मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती चांगला कारभार करीत आहे. त्याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन. बाजार समितीला ३ कोटी ९६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शेतकºयांना संरक्षण देण्यासाठी बाजार समित्यांची स्थापना झाली आहे. शेतकरी नडला जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, शेतकºयांची फसवणूक रोखण्यासाठी बाजार समित्या हा महत्त्वाचा घटक आहे, असे सांगून वळसे-पाटील म्हणाले, शेतकरी, व्यापाºयांना बाजार समितीने अधिकाधिक सुविधा द्याव्यात.- दिलीप वळसे-पाटील, माजी विधानसाध्यक्ष

टॅग्स :Puneपुणे