शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

पुणे- मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारल्याचं प्रकरण; सार्वजनिक स्तरावरच माफी मागण्याची सोनाली दळवीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 20:20 IST

तृतीयपंथी म्हणून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारल्यावर उच्चंशिक्षित तृतीयपंथी सोनाली दळवी यांनी मॉल प्रशासनाने सार्वजनिक अपमान केला असून सार्वजनिक स्तरावरच माफी मागावी अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देपुण्यात तृतीयपंथीय व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला व्हीडिओ व्हायरल :समाजातील सर्व स्तरातून संताप व्यक्त 

पुणे :

फिनिक्स मॉल प्रशासनाने माझाच नव्हे तर माझ्या जात बांधवांचा अपमान केला आहे.सर्वत्र आमच्याबद्दल चर्चा सुरु झाली असून त्यांनी सार्वजनिक स्तरावर आणलेल्या या मुद्द्यावर आता सार्वजनिक स्तरावरच माफी मागायला हवी असे मत सोनाली दळवी यांनी व्यक्त केले.तृतीयपंथी आहे म्हणून प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये घडली. सोनाली दळवी यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसिद्ध झाला. त्यावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून आम्ही सोनाली यांच्या लढ्यात त्यांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.  सोनाली यांनी लोकमतशी बोलताना मी ही लढाई कायदेशीर मार्गाने लढणार आहे असे सांगितले.  काही तृतीयपंथीयांकडून त्रास झाला, त्यामुळे मला अशी वागणूक दिली असे मॉल प्रशासनाचे म्हणणे असेल तर जेव्हा काही सामान्य स्त्री पुरुष जेव्हा त्रास देतात तेव्हा ते कारण दाखवून इतर स्त्री पुरुषांनाही प्रवेश नाकारला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.   एकीकडे सुरक्षा यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे देशात अतिरेकी हल्ले झाल्याचे उदाहरणे समोर असताना आपलेच बांधव असलेल्या तृतीयपंथीयांना मात्र साध्या मॉलमध्ये प्रवेश नाकारला जातो असे सांगत समाजाच्या सर्व स्तरावरून पुण्यात घडलेल्या घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.  अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही याविषयी लोकमतकडे नाराजी  प्रदर्शित केलं असून संविधानाने भारतीयांना सर्वत्र संचाराचा अधिकार दिला आहे.अशावेळी लैगिकता लक्षात घेवून कोणी त्यांना नाकारणे चुकीचे आहे. आज देशात न्यायाधीशब पदापासून अनेक ठिकाणी तृतीयपंथी महिला काम करत असून त्यांना अधिक वागणूक देणे खेदजनक असल्याचे त्या म्हणाल्या. स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी बोलताना माणसाने माणुसकीचा विचार न करता केलेली ही कृती मानायला हवी असे म्हटले.तृतीयपंथीय व्यक्तीला हे नियम कुणी लावले, का लावले याचा जाब विचारला पाहिजे. त्यांच्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.ती व्यक्ती उच्चशिक्षित असून त्याला प्रदेश नाकारणे अतिशय चुकीचे आहे असेही त्या म्हणाल्या. शिक्षिका गौरी गोसावी यांनी हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितले. मुळात समाजात तृतीयपंथियांविषयी गैरसमज असून ते पहिल्यांदा दूर करण्याची गरज आहे. त्यांना समाज माणूस म्हणून स्वीकारले तेव्हा हे सर्व प्रकार बंद होतील.

 

 

टॅग्स :PuneपुणेSocial Viralसोशल व्हायरल